शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

आजीनेच केली चिमुरड्या नातीची हत्या

By admin | Updated: August 16, 2014 19:21 IST

महिलेने आपल्या नातीचे अपहरण करून हत्या केल्याचा आरोप करणा-या आजीनेच स्वत:च्या नातीला ठार मारल्याचे धक्कादायक सत्य पोलिस चौकशीतून समोर आले आहे.

ऑनलाइन टीम

बदलापूर, दि. १६ - एका महिला आपल्या अडीच वर्षांच्या नातीला हिसकावून घेऊन पळून गेली व तिची हत्या झाली असा आरोप करणा-या आजीनेच आपल्या नातीची हत्या केल्याचे धक्कादायक सत्य पोलिस चौकशीतून उघडकीस आला आहे.नात गतीमंद होती, लोकं तिला नाव ठेवायचे, काहीबाही बोलायचे, ते ऐकून त्रस व्हायचा म्हणून आजीनेच तिचे जीवन संपवले. या निर्यी आजीला अटक करण्यात आली आहे.
मंगला बोरसे असे या महिलेचे नाव असून केतकी हिरे असे मृत बालिकेच नाव आहे. काल संध्याकाळी अडीच वर्षीय केतकीचा मृतदेह कात्रप परिसरातील नाल्यात सापडला होता. केतकी ही गतिमंद होती, तिचे आई- वडील सकाळी लौकर कामाला जात असल्याने तिची आज्जी ( आईची आई) तिचा सांभाळ करत असे. मात्र नातीला लोकं नाव ठेवत असतं, बोलत असत, या जाचाला कंटाळून बोरसे यांनीच तिला नाल्यात फेकून दिले. व त्यानंतर नातीच्या अपहरणाचा बनाव रचला.
नातीला मुलीच्या घरी सोडण्यास जात असताना रिक्षात आधीपासूनच बसलेल्या महिलेने नातील खेचले व पळ काढला अशी तक्रार बोरसे यांनी केली होती. या प्रकाराची तक्रार येताच पोलिसांनी लागलीच या मुलीच्या शोधासाठी पाच पथके रवाना केली. मात्र, तपासादरम्यान या मुलीचा मृतदेह कात्रप परिसरात एका नाल्यात सापडला होता. या प्रकरमी पुढील तपास सुरू असताना आज्जीनेच नातीची हत्या केल्याचे धक्कादायक सत्य समोर आले.