शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

आजीनेच केली चिमुरड्या नातीची हत्या

By admin | Updated: August 16, 2014 19:21 IST

महिलेने आपल्या नातीचे अपहरण करून हत्या केल्याचा आरोप करणा-या आजीनेच स्वत:च्या नातीला ठार मारल्याचे धक्कादायक सत्य पोलिस चौकशीतून समोर आले आहे.

ऑनलाइन टीम

बदलापूर, दि. १६ - एका महिला आपल्या अडीच वर्षांच्या नातीला हिसकावून घेऊन पळून गेली व तिची हत्या झाली असा आरोप करणा-या आजीनेच आपल्या नातीची हत्या केल्याचे धक्कादायक सत्य पोलिस चौकशीतून उघडकीस आला आहे.नात गतीमंद होती, लोकं तिला नाव ठेवायचे, काहीबाही बोलायचे, ते ऐकून त्रस व्हायचा म्हणून आजीनेच तिचे जीवन संपवले. या निर्यी आजीला अटक करण्यात आली आहे.
मंगला बोरसे असे या महिलेचे नाव असून केतकी हिरे असे मृत बालिकेच नाव आहे. काल संध्याकाळी अडीच वर्षीय केतकीचा मृतदेह कात्रप परिसरातील नाल्यात सापडला होता. केतकी ही गतिमंद होती, तिचे आई- वडील सकाळी लौकर कामाला जात असल्याने तिची आज्जी ( आईची आई) तिचा सांभाळ करत असे. मात्र नातीला लोकं नाव ठेवत असतं, बोलत असत, या जाचाला कंटाळून बोरसे यांनीच तिला नाल्यात फेकून दिले. व त्यानंतर नातीच्या अपहरणाचा बनाव रचला.
नातीला मुलीच्या घरी सोडण्यास जात असताना रिक्षात आधीपासूनच बसलेल्या महिलेने नातील खेचले व पळ काढला अशी तक्रार बोरसे यांनी केली होती. या प्रकाराची तक्रार येताच पोलिसांनी लागलीच या मुलीच्या शोधासाठी पाच पथके रवाना केली. मात्र, तपासादरम्यान या मुलीचा मृतदेह कात्रप परिसरात एका नाल्यात सापडला होता. या प्रकरमी पुढील तपास सुरू असताना आज्जीनेच नातीची हत्या केल्याचे धक्कादायक सत्य समोर आले.