शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

आज गोविंदाचा थरथराट!

By admin | Updated: September 6, 2015 05:12 IST

गुरुपौर्णिमेपासून सुरू झालेला दहीहंडीचा सराव अखेर रविवारी सार्थकी लागणार आहे. न्यायालय, शासन, पोलीस अशा यंत्रणांच्या कचाट्यात सापडलेला उत्सव धामधुमीत साजरा करण्यासाठी

मुंबई : गुरुपौर्णिमेपासून सुरू झालेला दहीहंडीचा सराव अखेर रविवारी सार्थकी लागणार आहे. न्यायालय, शासन, पोलीस अशा यंत्रणांच्या कचाट्यात सापडलेला उत्सव धामधुमीत साजरा करण्यासाठी शहर-उपनगरातील गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. सकाळपासून मुंबई शहर-उपनगरात दहीहंडी उत्सवाची धामधूम दिसून आली. वादानंतरही पथकांमधील तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचला होता.गोविंदा पथकांची पहाटेपासून रात्रीपर्यंत किती दहीहंड्या फोडायच्या, कुठे भेट द्यायची, कुठे केवळ थर उभारून सलामी द्यायची, याची तयारी पूर्ण झाली आहे. काही लहान गोविंदा पथकांना स्पॉन्सर्स न मिळाल्याने काहीशी नाराजी असली तरी स्वत:च्या खिशातून पदरमोड केल्याने उत्सव साजरा करण्याचा वेगळा आनंद पथकातील तरुणाईत दिसून येतो आहे. मुंबईच्या गिरणगावातील गल्लोगल्ली श्रीकृष्णजन्माचे सोहळे साजरे झाले. शिवाय, बऱ्याच ठिकाणी रात्री उशिरा गोविंदा पथकांनी मानाच्या हंड्याही फोडल्या. एकंदर, उत्सवाच्या वादानंतर बड्या आयोजकांच्या पाठिंब्याशिवाय यंदा उत्सव कसा साजरा होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.