शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राज्यपालांकडून केंद्र सरकारचे गुणगान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 17:22 IST

७० वर्षात जी कामे झाली नाहीत ती कामे केल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

अकोला : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून आलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या भाषणातून केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे गुणगाण केले. विकास करण्यासाठी इच्छाशक्ती असावी लागते,केंद्र सरकारने हीच इच्छाशक्ती दाखवत ७० वर्षात जी कामे झाली नाहीत ती कामे केल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बुधवारी अकोला येथे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात केले.डॉ.पंदेकृविच्या दीक्षांत सभागृहात आयोजित समारंभाला कृषीमंत्री दादाजी भूसे यांची प्रमुख उपस्थिती होती. एखाद्या क्षेत्रात प्राविण्य प्राप्त करण्यासाठी त्याग,साधना,तपस्या करावी लागते तसेच विकासासाठी इच्छाशक्ती असवी लागते.७० वर्षात लोकांना बँक माहिती नव्हती,त्याचे खातेदेखील उघडलेले नव्हते,पंतप्रधान नरेंद्र मोदी यां एकाच वर्षात देशातील ३३ टक्के लोकांची बँक खाते उघडून त्यांना मुख्यप्रवाहात आणले. लोक उघड्यावर शौचास जायचे,याच सरकारने देशात अल्पावधीतच १० कोटी शौचालये उभारून, खेड्यापाड्यातील विशेषत: महिलांना दिलासा दिला आहे. हे सर्व करण्यासाठी साधनेचीही गरज आहे. साधना,तपस्येच्या बळावरच हे सर्व शक्य असल्याचे त्यांनी अधोेरेखित केले. देशाच नाव जगात उज्वल करायचे असेल तर साधना, तपस्यशिवाय पर्याय नाही. ही क्षमता पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्ये असल्याचे नावाचा उल्लेख न करता राज्यपाल यांनी अधोरेखित केले.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ