शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
2
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
3
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
4
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
5
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
6
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
7
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
8
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
9
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
10
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
11
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
12
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
13
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
14
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
15
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
16
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
17
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
18
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
19
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
20
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन

सरकारने जनतेचे पाकीट मारले - चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2016 00:45 IST

पेट्रोल, डिझेलची दरवाढ तसेच सेवाकरात वाढ करून सरकारने जनतेचे पाकीट मारले, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी शनिवारी केली़

नांदेड : पेट्रोल, डिझेलची दरवाढ तसेच सेवाकरात वाढ करून सरकारने जनतेचे पाकीट मारले, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी शनिवारी केली़महागाई, भ्रष्टाचार प्रकरणी काँग्रेसने खा़ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथे शनिवारी निदर्शने केली़ जिल्ह्यातून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांसमोर बोलताना ते म्हणाले, सरकारने निवडणुकांच्या वेळी मोठी आश्वासने दिली़ अच्छे दिनचे स्वप्न दाखविले़ शेवटी जनतेच्या पदरी निराशा आली़ महागाईचा आलेख वाढत आहे़ शेतकऱ्यांना कायम संकटात लोटण्याचे काम केंद्र व राज्य सरकारने केले आहे़गेल्या काही महिन्यांत शेतकरी आत्महत्यांमध्ये झालेली वाढ ही चिंताजनक आहे़ शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करणे आवश्यक असताना, सरकार निद्राधीन आहे़, अशी टीका त्यांनी केली. (प्रतिनिधी)