शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

परवडणाऱ्या घरांसाठी शासन प्रयत्नशील

By admin | Updated: July 28, 2014 04:09 IST

मुंबई शहर आणि उपनगरातील घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढत असल्याने येथील कष्टकरी कामगार वर्ग मुंबईबाहेर फेकला जात आहे

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढत असल्याने येथील कष्टकरी कामगार वर्ग मुंबईबाहेर फेकला जात आहे. परवडणाऱ्या घरांसाठी गिरणी कामगारांच्या वतीने आंदोलनावर आंदोलने केली जात असतानाच सरकार मात्र ढीम्म बसले असले तरी ‘परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्न करतेय,’ असे म्हणत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागरिकांना दिलासा दिला आहे.कुर्ला येथील प्रसूतिगृहाच्या उद्घाटनादरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी महापालिका प्रशासनावर स्तुतिसुमने उधळली. मुंबईकरांसाठी शासनाने अनेक योजना आणि प्रकल्प साकारले आहेत. मुंबईतील नागरिकांना उत्कृष्ट व अद्ययावत आरोग्य सेवा-सुविधा मिळाव्यात याकरिता महापालिकेच्या रुग्णालयांचे श्रेणीवर्धन महापालिकेने करावे, त्यास राज्य शासन नक्कीच पाठबळ देईल. मुंबई हे सुंदर, स्वच्छ शहर करण्याचे स्वप्न साकारण्यासाठी महापालिकेला राज्य सरकारचे पूर्ण पाठबळ आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले; शिवाय राज्यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, सरकारी रुग्णालयांचे श्रेणीसंवर्धन यासह निरनिराळे उपक्रम आणि योजना अंमलात आणल्या. मुंबईकरांसाठी मेट्रो, मोनो, द्रुतगती महामार्ग, पूर्व मुक्तमार्ग उभारले आणि राज्याचे जवळपास ५० टक्के नागरीकरण झाल्याचेही चव्हाण यांनी नमूद केले आहे. (प्रतिनिधी)