शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

शासनाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील ...- आ अब्दुल सत्तार

By admin | Updated: November 14, 2016 22:28 IST

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेतून स्वीकारल्या जाणाऱ्या 1000, 500 च्या नोटा आता या बँकेने स्वीकारु नये असे निर्देश RBI ने दिल्याने शेतकऱ्या मध्ये घबरात पसरली आहे

श्यामकुमार पुरे

सिल्लोड, दि. 14 - औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेतून स्वीकारल्या जाणाऱ्या 1000, 500 च्या नोटा आता या बँकेने स्वीकारु नये असे निर्देश RBI ने दिल्याने शेतकऱ्या मध्ये घबरात पसरली आहे. सर्व स्तरातून या निर्णयाचा निषेध होत आहे.सिल्लोड तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 17 शाखा आहेत. या शाखेत सर्वाधिक शेतकऱ्यांचे खाते आहे. ग्रामीण भागात प्रतेक गावात नैशनल बैंक नाही पण गावा गावात बैंक आहे. यामुळे शेतकरी आपले पैसे या बँकेत जमा करीत होते.या मुळे नेशनल बँकेतील गर्दी पण कमी झाली होती. या बँकेतून पैसे मिळत नसले तरी आपले पैसे सुरक्षित करण्यासाठी शेतकरी या बँकेत पैसे जमा करीत होते. RBI ने घेतलेल्या या निर्णया मुळे... शेतकऱ्यां मध्ये निराशा पसरली आहे. हक्काची बैंक सोडून आता शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बँकेत हेलपाटे खावे लागणार आहहे.