शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

‘सामाजिक न्याय प्रस्थापनेसाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी’

By admin | Updated: May 5, 2015 01:05 IST

समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणणे हे महत्त्वपूर्ण काम असून, सामाजिक न्याय प्रस्थापनेसाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी

अहमदनगर : समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणणे हे महत्त्वपूर्ण काम असून, सामाजिक न्याय प्रस्थापनेसाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी, असे आवाहन अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले़ अंनिस व समविचारी संस्था आणि संघटनांतर्फे रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय कार्यालयात आयोजित सामाजिक न्याय संकल्पना स्पष्टता कार्यशाळेचा सोमवारी समारोप झाला़ पाटील म्हणाले, सामाजिक न्याय म्हणजे प्रत्येक व्यक्तीला विकसित होण्याची समान संधी़ पुरोगामी पक्ष, संस्था व संघटनांना बरोबर घेऊन नगर जिल्ह्यात पुढील तीन वर्षे प्रबोधन मोहीम राबवून सर्वसामान्यांसाठी काम करणार आहे़संविधानातील मूल्ये, स्त्री-पुुरुष समानता रुजविण्यासाठी या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले़समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणणे हे रचनात्मक कार्य असून, यासाठी प्रसंगी संघर्षही करावा लागेल, असे ते म्हणाले़ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे म्हणाले, समाजाच्या धार्मिक जीवनात बदल घडवून आणावयाचा असेल तर कालसुसंगतपणे काम करावे लागणार आहे़ (प्रतिनिधी)