शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

‘सामाजिक न्याय प्रस्थापनेसाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी’

By admin | Updated: May 5, 2015 01:05 IST

समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणणे हे महत्त्वपूर्ण काम असून, सामाजिक न्याय प्रस्थापनेसाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी

अहमदनगर : समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणणे हे महत्त्वपूर्ण काम असून, सामाजिक न्याय प्रस्थापनेसाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी, असे आवाहन अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले़ अंनिस व समविचारी संस्था आणि संघटनांतर्फे रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय कार्यालयात आयोजित सामाजिक न्याय संकल्पना स्पष्टता कार्यशाळेचा सोमवारी समारोप झाला़ पाटील म्हणाले, सामाजिक न्याय म्हणजे प्रत्येक व्यक्तीला विकसित होण्याची समान संधी़ पुरोगामी पक्ष, संस्था व संघटनांना बरोबर घेऊन नगर जिल्ह्यात पुढील तीन वर्षे प्रबोधन मोहीम राबवून सर्वसामान्यांसाठी काम करणार आहे़संविधानातील मूल्ये, स्त्री-पुुरुष समानता रुजविण्यासाठी या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले़समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणणे हे रचनात्मक कार्य असून, यासाठी प्रसंगी संघर्षही करावा लागेल, असे ते म्हणाले़ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे म्हणाले, समाजाच्या धार्मिक जीवनात बदल घडवून आणावयाचा असेल तर कालसुसंगतपणे काम करावे लागणार आहे़ (प्रतिनिधी)