शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
4
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
5
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
6
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
7
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
8
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
9
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
10
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
11
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
12
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
13
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
14
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
15
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
17
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
18
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
19
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
20
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा

सरकारने मतविभाजन घ्यायला हवे होते

By admin | Updated: November 16, 2014 01:13 IST

विधानसभेत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पाठिंब्यावर भाजप सरकार वाचल्याची चर्चा असताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विश्वासदर्शक ठरावाववर मतविभाजन घ्यायला हवे होते,

पुणो : विधानसभेत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पाठिंब्यावर भाजप सरकार वाचल्याची चर्चा असताना  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विश्वासदर्शक ठरावाववर मतविभाजन घ्यायला हवे होते, असे प्रतिपादन केले आहे. राज्यात त्रिशंकू परिस्थिती असल्याने नव्या सरकारला किती आमदारांचा पाठिंबा आहे, किती जणांचा विरोध आणि किती तटस्थ आहेत, हे लोकांना कळायला पाहिजे होते, असे  ते म्हणाले.
  राज्याच्या हिताचा निर्णय असेल तर आम्ही सरकारला पाठिंबा देऊ़ आम्हाला वाटले की हे राज्याचे हिताचे नाही, त्याला विरोध करू, असे त्यांनी.  फडणवीस सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाविषयी विचारलेल्या प्रश्नांवर पवार म्हणाले,  की लगेच निवडणुका कोणालाही परवडणा:या नाहीत. म्हणून स्थिर सरकारसाठी आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला आह़े तरीही या सरकारला किती जणांचा पाठिंबा आहे, हे लोकांना कळायला पाहिजे होते, म्हणजे आज जो संभ्रम आहे, तो झाला नसता़ सरकारने ते केले नाही़  विश्वासदर्शकाच्या वेळी काहींनी सभात्याग केला़ त्याचवेळी अध्यक्षांनी ठरावाला कोणाचा पाठिंबा आहे, याची विचारणा केली़ गोंधळातच ‘हो’ चा पुकारा झाला़ सरकारचे फ्लोअर मॅनेजमेंट व्यवस्थित नाही़ सरकारने विश्वासदर्शक ठराव व्यवस्थित सहमत करून घेतला असताना तर नंतर राज्यपालांसमोर गोंधळ झाला नसता.