शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

सरकारकडे सिंचनाची आकडेवारीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 06:19 IST

गेल्या साडेचार वर्षांत राज्यात नेमके किती क्षेत्र सिंचनाखाली आले, याची नेमकी आकडेवारीच राज्य सरकारकडे उपलब्ध नाही.

मुंबई : गेल्या साडेचार वर्षांत राज्यात नेमके किती क्षेत्र सिंचनाखाली आले, याची नेमकी आकडेवारीच राज्य सरकारकडे उपलब्ध नाही.२०१०-११पासून सिंचनाची आकडेवारी आर्थिक पाहणी अहवालात देणे जे बंद झाले आहे. यावरुन तत्कालीन आघाडी सरकारला भाजप-शिवसेना नेत्यांनी धारेवर धरले होते. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सिंचनावर श्वेतपत्रिका काढली होती. सत्तेवर येताच युती सरकारनेदेखील तीच पध्दती चालू ठेवली आहे.सत्तेवर आल्यानंतर जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी आम्ही सिंचनाची आकडेवारी प्रकाशित करू, असे जाहीर केले होते. पण २०१४ पासून आजपर्यंत एकही वर्षे भाजप सरकारला ही आकडेवारी प्रकाशित केली नाही. राज्यपालांनी दिलेल्या निर्देशानंतर जे प्रकल्प ७० ते ९० टक्के पूर्ण झाले आहेत असे प्रकल्प आधी पूर्ण केले जातील, अशी घोषणाही युती सरकारने पहिल्याच अधिवेशनात केली होती. मात्र, त्यापैकी किती प्रकल्प पूर्ण झाले, किती रद्द केले व किती शिल्लक आहेत, त्यासाठी किती निधी लागणार आहे, याची माहिती या अहवालातून समोर आलेले नाही.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस