शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सरकारी वकिलांना दिलासा

By admin | Updated: May 6, 2015 05:02 IST

कार्यकाळ शिल्लक असतानाही राज्यातील जुन्या सरकारी वकिलांच्या नियुक्त्या संपुष्टात आणण्याच्या नवीन सरकारच्या प्रयत्नांना अखेर ब्रेक लागला आहे.

औरंगाबाद : कार्यकाळ शिल्लक असतानाही राज्यातील जुन्या सरकारी वकिलांच्या नियुक्त्या संपुष्टात आणण्याच्या नवीन सरकारच्या प्रयत्नांना अखेर ब्रेक लागला आहे. नवीन सरकारी वकिलांच्या नियुक्त्यांच्या दिवशीच राज्यभरातील आधीच्या सर्व सरकारी वकिलांच्या नियुक्त्या आपोआप संपुष्टात आणण्याची जाहिरातीतील अट मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी रद्द केली. त्यामुळे कार्यकाळ शिल्लक असलेल्या राज्यभरातील सरकारी वकिलांना दिलासा मिळाला आहे. युती सरकारने १६ मार्च रोजी सरकारी वकिलांच्या नियुक्त्यांसाठीची जाहिरात प्रसिद्ध केली. त्यात राज्यभरातील न्यायालयांमधील सरकारी वकिलांच्या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले. नवीन नियुक्त्यांच्या दिवशी सध्या कार्यरत वकिलांच्या नियुक्त्या संपुष्टात येतील, अशी अट होती. (प्रतिनिधी)