शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

गोपीनाथ मुंडे विमा योजनेची व्याप्ती वाढविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 04:49 IST

शेती करताना अपघाती मृत्यू, अपंगत्व आल्यास संबंधित शेतक-यास वा त्याच्या कुटुंबास आर्थिक मदत दिली जाते

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढविताना खातेधारक शेतकऱ्यासह आता त्याच्या कुटुंबातील एका सदस्याचा समावेश करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली.शेती करताना अपघाती मृत्यू, अपंगत्व आल्यास संबंधित शेतक-यास वा त्याच्या कुटुंबास आर्थिक मदत दिली जाते. आता ही मदत शेतक-याच्या कुटुंबातील अन्य एका सदस्याचा मृत्यू झाल्यासही दिली जाईल. त्यात शेतकºयाचे आईवडील, पती/पत्नी, मुलगा वा अविवाहित मुलीचा समावेश असेल. शेतकरी आणि या नातेवाइकांपैकी एकास विमा कवच मिळेल. विमा योजनेच्या हप्त्याची रक्कम शासन अदा करेल.

मुद्रांक शुल्क अभय योजनेस ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढमहाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या तरतुदीनुसार न भरलेल्या मुद्रांक शुल्कावरील शास्ती (दंडाची रक्कम) १० टक्क्यांपर्यंत कमी करण्यासंदर्भात मुद्रांक शुल्क अभय योजना राबविली जाते. त्यासाठी १ मार्च २०१९ पासून पुढे सहा महिन्यांपर्यंत होती. ही मुदत ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत वाढविली आहे.दरम्यान, सातारा जिल्ह्यातील माण आणि खटावमधील जिहे-कठापूर येथील गुरूवर्य दिवंगत लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेच्या १३३० कोटी ७४ लाखांच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेस मंत्रिमंडळ मंजुरी मिळाली. यामुळे २७,५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. लक्ष्मणराव इनामदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रा. स्व. संघातील गुरु आहेत.

टॅग्स :Mantralayaमंत्रालय