शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘गोखले’चा अहवाल मागितला हे साफ खोटे- वडेट्टीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 05:54 IST

कोर्टापुढे ऐनवेळी अर्ज नव्हता

नागपूर : ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण पुन्हा बहाल करण्यासाठी इम्पिरिकल डाटाऐवजी पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स ॲण्ड इकॉनाॅमिक्सने यापूर्वी दिलेला अहवाल राज्य सरकारने मागितला असून, तो ग्राह्य धरणार हे साफ खोटे आहे, अशी प्रतिक्रिया ओबीसी कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.ओबीसी आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता १९ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आरक्षणाच्या मुद्द्यावर नवा वाद निर्माण झाला आहे. या संदर्भात आपली बाजू ‘लोकमत’कडे मांडताना वडेट्टीवार म्हणाले, हा विषय केंद्रापुरता मर्यादित होता. मात्र मध्य प्रदेशचा विषय आल्यावर केंद्र सरकारला जाग आली. आमच्या वकिलांनी न्यायालयापुढे बाजू ऐकून घ्या, असे सांगण्यासाठी वेळ मागितला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी न्यायालयाने १९ तारीख दिली आहे. फेटाळलेल्या अहवालाचा आधार कसा घेणार? मराठा आरक्षणासाठी गायकवाड आयोगासमोर असलेल्या विषयासंदर्भात अहवाल देण्यासाठी पाच इन्स्टिट्यूट होत्या, त्यात गोखले इन्स्टिट्यूटही होती. मात्र त्या आयोगाने त्यांचे अहवाल फेटाळले होते, हे आम्हाला माहीत असताना त्यांचा आधार कसा घेणार, असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार