शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
2
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
3
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
4
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
5
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
6
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
7
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
8
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
9
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
10
Bobby Darling : "मी परत आलेय, मला एक चांगला रोल द्या", बॉबी डार्लिंगची विनंती, अवस्था पाहून बसेल मोठा धक्का
11
उल्हासनगरात धोबीघाट रस्त्यावर ६ महिन्यांपासून जलवाहिनी गळती; हजारो लिटर पाणी वाया!
12
Astro Tips: व्यवसायात भरभराट हवीय? फक्त तीन शनिवार करा पिवळ्या मोहरीचा प्रभावी उपाय!
13
शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? सलग दुसऱ्या महिन्यात म्युच्युअल फंडातील पैशांचा ओघ घटला
14
भारीच! कोणत्याही भाषेतील रील आता हिंदीमध्ये डब करता येणार! इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये गेम-चेंजर AI फिचर
15
नवीन मालकाच्या अपघाताचा ४ लाखांचा भुर्दंड जुन्या मालकाला! गाडी विकताना तुम्ही तर 'ही' चूक केली नाही ना?
16
एक फूट जमिनीसाठी नात्याचा 'खून'; आई-वडील, भावंडांनी घेतला तरुणाचा जीव, पत्नी ९ महिन्यांची प्रेग्नेंट
17
कवडीच्या भावात मिळतोय ५५ इंच 4K एलईडी स्मार्ट टीव्ही, ऑफर पाहून व्हाल खूश!
18
IND vs WI: दक्षिण आफ्रिकेची भारताविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी, जुना विक्रम मोडला!
19
स्वप्न शास्त्र: स्वप्नात सुंदर महिला दिसणे हे कसले संकेत? नशीब फळफळणार की गोत्यात येणार?
20
"आम्हालाही अशा तंत्रज्ञानाची गरज," 'या' भारतीय अ‍ॅपचे फॅन झाले ब्रिटनचे पंतप्रधान

विदर्भाला वनसंरक्षण विकासाचे पॅकेज देणार

By admin | Updated: July 21, 2014 00:54 IST

विदर्भात विपूल जलसंपदा आहे. त्यामुळे येथील जंगल रक्षणाच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी वनसंरक्षण आणि विकासाचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण,

प्रकाश जावडेकरांची माहिती : जंगल, पर्यावरणाचा जनता दरबार लवकरच नागपुरात नागपूर : विदर्भात विपूल जलसंपदा आहे. त्यामुळे येथील जंगल रक्षणाच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी वनसंरक्षण आणि विकासाचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण, वन आणि माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज येथे दिली. नीरीच्या पर्यावरण प्रदूषणावरील उपाययोजनांवर आधारित प्रदर्शन आणि बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अलीकडच्या काही वर्षांत विकासात अडसर ठरणारे खाते अशी पर्यावरण खात्याची प्रतिमा बनली आहे. ती बदलवून विकास आणि पर्यावरण रक्षण कसे साध्य करता येते, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पर्यावरणामुळे अनेक प्रश्न विनाकारण अनिर्णयीत राहिले. या प्रश्नांवर निर्णय घेऊन अनेक धरणे, प्रकल्पांवर समाधानकारक तोडगा काढून न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. विदर्भात टायगर रिझर्व्ह दिला. यानंतर ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ मान्य करू. यात जनतेचे आणि प्राणिसृष्टीचे हित आहे. नागपूर शहरात ६०० हेक्टरपेक्षा अधिक जंगल आहे. देशात फार कमी जिल्ह्यात अशी जंगले आहेत. त्यामुळे नागपूरचा आदर्श इतर शहरांनी घ्यावा यासाठी नागपूरला एक ‘मॉडेल’ म्हणून विकसित करण्यावर भर देण्याचा प्रयत्न राहील. यापुढे जनसहभागातून वनीकरणाला चालना देण्यात येईल. छोट्या कामासाठी अनेक विकास कामे रखडली आहेत. पाईपलाईन, कॅनॉलला मंजुरी मिळत नसल्यामुळे विकास कामे होऊ शकत नाहीत. भविष्यात कुठलीही विकास कामे रखडणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सुरुवातीला नीरीमध्ये पर्यावरण प्रदूषणावर आयोजित प्रदर्शनाची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी वन विभाग, मॉईल, वेकोलिच्या अधिकाऱ्यांची आणि शासकीय प्रसार माध्यमांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. (प्रतिनिधी)जनता दरबाराची सुरुवात नागपूरातूनप्रकाश जावडेकर म्हणाले, विदर्भाचे जंगलाशी निगडित अनेक प्रश्न आहेत. जंगल रक्षणाच्या बाबतीत विदर्भाने केलेली कामगिरी अतिशय मोलाची आहे. त्यामुळे विदर्भाचे जंगलाविषयीचे प्रश्न मार्गी लावणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी संसदेचे अधिवेशन आटोपल्यानंतर जंगल, पर्यावरण खात्याचा देशातील पहिला जनता दरबार नागपुरात घेण्यात येईल. यात तज्ज्ञांची मते जाणून विकास आणि पर्यावरणविषयक सर्व प्रकारच्या समस्या मार्गी लावण्यात येतील.