शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

महिन्यापासून परळीची वीजनिर्मिती ठप्प!

By admin | Updated: October 24, 2015 03:20 IST

परळी औष्णिक विद्युत केंद्रातील ५ संच महिन्यापासून पाण्याअभावी बंद ठेवण्यात आले आहेत. पाण्याचे संकट कायम असल्याने संपूर्ण विद्युत केंद्र बंद ठेवण्यात आल्याने

परळी (जि. बीड) : परळी औष्णिक विद्युत केंद्रातील ५ संच महिन्यापासून पाण्याअभावी बंद ठेवण्यात आले आहेत. पाण्याचे संकट कायम असल्याने संपूर्ण विद्युत केंद्र बंद ठेवण्यात आल्याने वीज निर्मिती ठप्प झाली आहे. इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण औष्णिक विद्युत केंद्र बंद ठेवण्याची वेळ आली आहे. परळी औष्णिक विद्युत केंद्राला खडका बंधाऱ्यातून वीज निर्मितीसाठी पाणी पुरवठा होतो. खडका धरणात पाणीसाठाच नसल्याचे मुख्य अभियंता आर.बी. गोहणे यांनी सांगितले. येथील केंद्रात निर्माण होणारी ग्रीडमध्ये पाठविली जाते. बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी जिल्ह्याला ही वीज मिळत होती. औष्णिक केंद्र बंद असल्याने ग्रामीण भागात सहा तासांपर्यंत भारनियमन वाढल्याची माहिती सहायक अभियंता सुहास मिसाळ यांनी दिली.केंद्रात २१० मेगावॅट क्षमतेचे ३, ४, ५ हे तीन संच आहेत. तर नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रात २५० मेगावॅट क्षमतेचे ६ व ७ हे दोन संच आहेत. पाच संचाची एकूण क्षमता १,१३० मेगावॅट असताना प्रत्यक्षात मात्र ६०० ते ७०० मेगावॅट एवढीच वीज निर्मिती होत होती. (प्रतिनिधी)