शहरं
Join us  
Trending Stories
1
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
2
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
3
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
4
सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
5
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
7
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
8
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
9
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
10
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
11
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
12
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
13
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
14
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
15
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
16
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
17
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!
18
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
19
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
20
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त

जव्हारमध्ये गॅस्ट्रोचा बळी

By admin | Updated: September 16, 2014 22:47 IST

17 लोकांना गॅस्ट्रो (कॉलरा)ची लागण झाली असून वाळू लक्ष्मण वड या दहा वर्षाच्या मुलाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला.

हुसेन मेमन ल्ल जव्हार
विहीरीतील दूषीत पाण्यामुळे दोन दिवसांतया तालुक्यातील नांदगाव पैकी राजेवाडी या पाडय़ातील   एकूण 17 लोकांना गॅस्ट्रो (कॉलरा)ची लागण झाली असून वाळू लक्ष्मण वड या दहा वर्षाच्या मुलाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला.
नांदगांव पैकी राजेवाडी या पाडय़ातील रहिवासी या विहिरीतील दूषीत पाणी पित आहेत. या विहिरीच्या जवळच शेणाचा गोठा आहे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर गोठय़ातील शेणाचे दूषीत पाणी हे विहिरीत गेल्यामुळे विहिरीचे पाणी दुषीत झाले. त्यामुळे ते प्यायल्याने  रविवारी 4 रूग्ण, तर सोमवारी रोजी 13 रूग्णांना गॅस्ट्रोची लागण लागली.  जंतूंचे प्रमाण जास्त असल्यामुळे लगेचच रूग्णांना उलटी जुलाब सुरू झाले. त्यामुळे त्यांना नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र रूग्णांची परिस्थिती बिकट होत असल्यामुळे त्यांना जव्हारच्या कुटीर रूग्णालयात दाखल करण्यात आले, त्यापैकी वाळू लक्ष्मण वड वय - 1क् या मुलाला तेथून आणत असतांना रस्त्यातच त्याचा दुर्देवी मृत्यु झाला. या घटनेमुळे संपूर्ण राजेवाडी परिसरात घबराट माजली आहे. 
तसेच वाळू लक्ष्मण वड याचे शवविच्छेदनाच्या अहवालात रेस्पीरेशन न्यूमोनिआ असल्याचे सिध्द झाल्यामुळे त्याचा मृत्यू हा गॅस्ट्रोमुळे झालेला नाही, तसेच इतर एकूण 15 रूग्णांना गॅस्ट्रोची लागण झालेली आहे. परंतू वेळीच उपचार झाल्याने या रूग्णांची परिस्थिती बरी आहे. असे जव्हार कुटीर रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. रामदास मराड यांनी सांगीतले.  
अतिरीक्त आरोग्य अधिकारी जव्हार यांचे कडून राजेवाडी येथे मेडीकल चेक अप कॅम्प लावण्यात आला असून घरोघरी जाऊन रूग्णांची विचारपूस केली जात आहे. या करीता  आंगणवाडीमध्ये 24 तास एक मेडीकल ऑफिसर, व सव्रेक्षणासाठी 5 कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ही लागण पसरणार नाही, व रूग्णांच्या आकडय़ात वाढ होणार नाही याची काळजी घेण्यात येईल अशी माहिती अतिरीक्त आरोग्य  अधिकारी डॉ. आर. पी. पाटील यांनी दिली.परत एकदा राजेवाडीतील आदिवासी बांधवांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गावाच्या विकासाच्या व सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा परीषद , पंचायत समिती मार्फत ग्रामसेवकांची नियुक्ती करण्यात येते, व त्यांना गावातील समस्यां जाणून आणि शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम सोपविलेले असते. परंतु ते व्यवस्थित पार पाडले जात नाही. म्हणूनच अशा साथी पसरतात.