शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

पुढच्या वर्षी विघ्नहर्त्याचे आगमन ११ दिवस लवकर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 06:23 IST

गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी गणेशभक्त ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ अशी विनवणी विघ्नहर्त्याला निरोप देताना करीत असतात.

मुंबई : गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी गणेशभक्त ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ अशी विनवणी विघ्नहर्त्याला निरोप देताना करीत असतात. या वेळी गणेशभक्तांची ही प्रार्थना बाप्पाने ऐकली आहे. पुढच्या वर्षी गणपतीबाप्पाचे आगमन अकरा दिवस अगोदर म्हणजे सोमवार २ सप्टेंबर, २०१९ या दिवशी होणार असल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.सोमण म्हणाले की, काही जणांचा गणेशमूर्ती विसर्जन कृत्रिम तलावात करण्यास विरोध आहे. गणेशमूर्तींचे विसर्जन वाहत्या पाण्यातच करावे, असे त्यांचे म्हणणे आहे, परंतु ते योग्य नाही. शास्त्र सांगते की, गणेश चतुर्थीच्या दिवशी मध्यान्ह काळी नदीकाठी किंवा शेतात जाऊन तेथे मातीची गणेशमूर्ती तयार करायची व तिची पूजा करून नदीत विसर्जन करायची, हे ज्या काळात सांगितले गेले, त्या काळात लोकसंख्या व गणेशमूर्तींची संख्याही कमी होती, तसेच त्या काळी मातीच्याच मूर्ती केल्या जात होत्या. आता शुद्ध पाण्याच्या नद्याही नाहीत आणि मूर्तीही मातीच्या नाहीत. त्यामुळे प्रदूषित पाण्यापेक्षा कृत्रिम तलावातील शुद्ध पाण्यातच गणेशमूर्तींचे विसर्जन करणे योग्य होईल, तसेच विसर्जन मिरवणुकीत डी. जे. डॉल्बी किंवा मोठ्या आवाजाचे ध्वनिवर्धक वापरू नयेत, जलप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावयास हवी आहे. 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८newsबातम्या