शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

पुढच्या वर्षी विघ्नहर्त्याचे आगमन ११ दिवस लवकर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 06:23 IST

गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी गणेशभक्त ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ अशी विनवणी विघ्नहर्त्याला निरोप देताना करीत असतात.

मुंबई : गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी गणेशभक्त ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ अशी विनवणी विघ्नहर्त्याला निरोप देताना करीत असतात. या वेळी गणेशभक्तांची ही प्रार्थना बाप्पाने ऐकली आहे. पुढच्या वर्षी गणपतीबाप्पाचे आगमन अकरा दिवस अगोदर म्हणजे सोमवार २ सप्टेंबर, २०१९ या दिवशी होणार असल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.सोमण म्हणाले की, काही जणांचा गणेशमूर्ती विसर्जन कृत्रिम तलावात करण्यास विरोध आहे. गणेशमूर्तींचे विसर्जन वाहत्या पाण्यातच करावे, असे त्यांचे म्हणणे आहे, परंतु ते योग्य नाही. शास्त्र सांगते की, गणेश चतुर्थीच्या दिवशी मध्यान्ह काळी नदीकाठी किंवा शेतात जाऊन तेथे मातीची गणेशमूर्ती तयार करायची व तिची पूजा करून नदीत विसर्जन करायची, हे ज्या काळात सांगितले गेले, त्या काळात लोकसंख्या व गणेशमूर्तींची संख्याही कमी होती, तसेच त्या काळी मातीच्याच मूर्ती केल्या जात होत्या. आता शुद्ध पाण्याच्या नद्याही नाहीत आणि मूर्तीही मातीच्या नाहीत. त्यामुळे प्रदूषित पाण्यापेक्षा कृत्रिम तलावातील शुद्ध पाण्यातच गणेशमूर्तींचे विसर्जन करणे योग्य होईल, तसेच विसर्जन मिरवणुकीत डी. जे. डॉल्बी किंवा मोठ्या आवाजाचे ध्वनिवर्धक वापरू नयेत, जलप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावयास हवी आहे. 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८newsबातम्या