शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची नवी खेळी! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
2
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
3
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
4
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
5
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
6
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
8
हे रिअल शिंदे आहेत का? भर सभागृहात दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा पालकांना प्रश्न, नेमके काय घडले?
9
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
10
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
11
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या
12
सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा
13
२७७ प्रवाशांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
14
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी
15
सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला
16
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
17
अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, धमकी देऊन पाच लाख उकळले 
18
२३ हजार ३३१ हेक्टरला वळवाचा बसला फटका, या पिकांचं मोठं नुकसान?
19
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
20
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 

चौदा लाख शेतकरी वंचित

By admin | Updated: March 30, 2015 02:19 IST

पावसाने दगा दिल्यामुळे दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या मराठवाडा, खान्देश, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने

पावसाने दगा दिल्यामुळे दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या मराठवाडा, खान्देश, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक मदतीचा हात दिला खरा; पण राज्यातील सुमारे १४ लाख शेतकरी या मदतीपासून वंचित राहिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते़ तर दुष्काळग्रस्तांसाठीचा सुमारे ५०० कोटी रुपयांचा निधी विविध कारणांनी शासनाकडे परत गेला आहे़ एकाच सातबारावर अनेकांची नावे असणे, शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक न मिळणे आदी मदत मिळण्यात अडथळे ठरल्याची कारणे पुढे केली जात आहेत़ बँक खात्याचा आग्रह न धरता लाभार्थी शेतकऱ्यांच्या हातावर थेट मदत टेकवता आली असती़, पण सरकारी यंत्रणेने परिपत्रकातील परिभाषेनुसार ‘कर्तव्य’ पार पाडले़ दुष्काळग्रस्तांना मदत दिल्याची घोषणा करून सरकारने ढोल पिटले, पण लाखो शेतकऱ्यांपर्यंत ती मदत पोचलीच नाही़ मदत निधीच्या वाटपातील ‘दुष्काळ’ संपणार कधी, असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे़ राज्यभरातील दुष्काळग्रस्तांसाठी दिलेली मदत किती शेतकऱ्यांपर्यंत पोचली आणि शासनाचा उद्देश सफल झाला का याचा घेतलेला हा धांडोळा़..