शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

अग्निशमन दलाचे चार अधिकारी शहीद घोषित

By admin | Updated: June 3, 2015 03:37 IST

काळबादेवी येथील गोकूळ निवास या इमारतीला लागलेली भीषण आग विझवताना मृत्युमुखी पडलेल्या अग्निशमन दलाच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना

मुंबई : काळबादेवी येथील गोकूळ निवास या इमारतीला लागलेली भीषण आग विझवताना मृत्युमुखी पडलेल्या अग्निशमन दलाच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना शहीद घोषित करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. या अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक मिळण्याकरिता केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याची तयारी फडणवीस यांनी दर्शविली आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून या अग्निशमन अधिकाऱ्यांना शहीद घोषित करण्याची मागणी केली होती. प्रमुख अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी एस. जी. अमिन, साहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी संजय राणे, केंद्र अधिकारी मधुसूदन देसाई यांना शहीद घोषित करण्यात आले आहे. या चारही अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून घरे दिली जाणार आहेत. या अधिकाऱ्यांच्या पाल्याचा शैक्षणिक खर्च महापालिका करणार असून त्यांना नोकरी दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)