शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

वसईमधून चार अल्पवयीन विद्यार्थी बेपत्ता

By admin | Updated: September 13, 2016 12:55 IST

वसई तालुक्यातून एकाच दिवशी दोन पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातून चार शाळकरी विद्यार्थी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत
वसई, दि. १३ -  वसई तालुक्यातून एकाच दिवशी  दोन पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातून चार शाळकरी विद्यार्थी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.नालासोपारा आणि वालीव पोलीस ठाण्यांमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नालासोपारा पूर्वेकडील परिसरातून अब्दुल समिद बिलाल शेख(१३) हा आपल्या राहत्या  घराजवळून दुपारी दोनच्या सुमारास गायब झाला असल्याची तक्रार त्याची आई बिल्किसबानो शेख हिने नालासोपारा पोलीस ठाण्यात दिली.
 वसईतील वालीव येथील भाजी विक्रीचा व्यवसाय करणा-या महेशकुमार सिंह यांचा मुलगा ऐश्वर्य महेशकुमार सिंह (१२) हा दुपारी एकच्या सुमारास नायगाव येथे मित्राच्या घरी गेलेला पुन्हा आपल्या घरी परतलाच नाही. त्याचा ठाव ठिकाणा न लागल्याने वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसई पूर्व येथून दोन अल्पवयीन मुली  गायब झाल्या आहेत.प्रमिला अनंतकुमार पाठक(१५)हि त्यांच्या शेजारीच राहणारी मुलगी  साकीर अन्सारी (११) हिच्या सोबत नाक्यावर गणपतींसाठी फुलांचा हार आणण्यासाठी सायंकाळी साडेपाच वाजता गेल्या होत्या.त्या दोघी पुन्हा परतल्याच नाहीत.म्हणून प्रमिलाची आई गीता अनंतकुमार पाठक यांनी  वालीव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.