शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पुण्यातून ४ तरुणींचे अपहरण? एकीने केली स्वत:ची शिताफीने सुटका

By admin | Updated: January 27, 2017 21:25 IST

पुण्यातील चार तरुणींचे अपहरण झाले असून त्यापैकी एफवायबीएस्सीत शिकत असलेल्या तरूणीने नाशिकमध्ये स्वत:ची सुटका करवून घेतली आहे़

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 27  : पुण्यातील चार तरुणींचे अपहरण झाले असून त्यापैकी एफवायबीएस्सीत शिकत असलेल्या तरूणीने नाशिकमध्ये स्वत:ची सुटका करवून घेतली आहे़ यानंतर शुक्रवारी(दि़२७) सायकांळी साडेसहा वाजेच्या सुमारास या तरुणीने पोलीस ठाणे गाठून आपल्यावर ओढवलेल्या प्रसंग सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे़पिडीत मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ती पुण्यातील कोथरूड येथील एका महाविद्यालयात एफवायबीएस्सीत शिक्षण घेते आहे़ तीन दिवसांपुर्वी महाविद्यालयात जात असतांना एका लाल रंगाच्या कारमधून आलेले तीन पुरुष व एका महिलेने तिचे अपहरण केले. यावेळी गाडीत तिच्यासह अन्य तीन अपहृत मुलीदेखील होत्या. यापैकी एक मुलगी अवघी १३ वर्षांची आहे़शुक्रवारी (दि़२७) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास नारायण किसन पाटील हे रिक्षाचालक सीबीएस परिसरात प्रवाशांची वाट पाहत थांबले होेते़ त्यावेळी पिडीत युवती अचानक रिक्षात येऊन बसली व आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगत त्वरीत पोलीस ठाण्यात नेण्याची विनंती केली़ त्यानुसार रिक्षाचालक पाटील यांनी तिला पोलीस ठाण्यात सोडले़पिडीत मुलीने पोलिसांना सांगितले की, पुण्यातून तीन पुरुष व एका महिलेने आणखी तीन मुलींचे अपहरण केले असून गत तीन दिवसांपासून उपाशी ठेऊन छळ केला जात आहे. या तरुणीच्या अंगावर ब्लेडने वार केल्याचेही वृत्त आहे़ दरम्यान, अपहरणकर्त्यांचा अद्याप तपास लागलेला नसून पोलिसांनी घटनेचे गांभिर्य ओळखून शोध सुरू केला आहे़.