शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

पूरग्रस्तांना मिळणाऱ्या नुकसानभरपाई यादीत घोळ; आमदार मुश्रीफांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 11:25 IST

पूर ओसरल्यानंतर जी शासकीय मदत मिळायला हवी होती, त्यात सरकारी अधिकाऱ्यांनी घोळ घालून ठेवला आहे.

मुंबई – सांगली,कोलाह्पूर आणि साताऱ्यात आलेल्या महापुरामुळे अनेक कुटुंब उद्धवस्त झाली आहेत. एकट्या सांगली जिल्ह्यात महापुरामुळे विविध क्षेत्रांतील नुकसान अंदाजे चार हजार कोटींच्या घरात आहे. त्यामुळे आता पूरग्रस्तांना सरकारच्या मदतीची गरज आहे. मात्र तसे होताना दिसत नसून, पूरग्रस्तांना मदत मिळत नाही. तर शासकीय अधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांना मिळणाऱ्या नुकसानभरपाई यादीतच घोळ घातला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरानंतर आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मात्र यात मोठ्याप्रमाणात नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक कुटुंब अक्षरशा रस्तावर आले आहेत. तर अनेकांच्या  घरातील सामन वाहून गेले आहेत. तर या भागातील पूरग्रस्तांना सरकारी मदत देण्याचे आश्वासने सरकार कडून देण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र सरकरी मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहचत नसल्याचा आरोप आमदार मुश्रीफ यांनी केला आहे.

पूर ओसरल्यानंतर जी शासकीय मदत मिळायला हवी होती, त्यात सरकारी अधिकाऱ्यांनी घोळ घालून ठेवला आहे. तसेच पूरग्रस्तांना मिळणाऱ्या नुकसानभरपाई यादीत सुद्धा घोळ करण्यात आला असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे. त्यामुळे पूरग्रस्तांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तसेच वेळेवर मदत तर मिळाली नाही, पण आता जी मदत दिली जात आहे. ती सुद्धा योग्य लोकांपर्यंत पोहचत नसून, भलत्याच लोकांना मिळत असल्याचा आरोप सुद्धा यावेळी मुश्रीफ यांनी केला आहे.