शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आठ पर्यटकांना मच्छीमारांनी वाचविले

By admin | Updated: March 14, 2016 01:38 IST

केळवे बीच वरील पानकोट या समुद्राच्या पाण्याने वेढलेल्या ऐतिहासिक किल्ल्यात गेलेल्या व भरतीच्या विळख्यात सापडलेल्या वाझ येथील

हितेन नाईक,  पालघरकेळवे बीच वरील पानकोट या समुद्राच्या पाण्याने वेढलेल्या ऐतिहासिक किल्ल्यात गेलेल्या व भरतीच्या विळख्यात सापडलेल्या वाझ येथील चार मुले व चार मुली यांना वाचविण्यात केळवे येथील मच्छीमार तरु णांना यश आले आहे.पालघर तालुक्यातील शांत आणि निर्धोक असा समुद्र किनारा तसेच बागायती क्षेत्रासह जागृत शितलाई देवीचे देवस्थान म्हणून केळवे बीच सर्वत्र प्रसिद्ध आहे. शनिवार-रविवार तसेच सलग सुट्टीचा फायदा घेण्याच्या दृष्टीने बाराही महीने या बीच वर मोठी गर्दी असते. आज वाझ येथून १५ते १८ वयोगटतील चार मुले आणि चार मुली केळवे बीच वर फिरण्यासाठी आल्या होत्या. दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास ही मुले समुद्राने वेढलेल्या पानकोट हा किल्ला पाहण्यासाठी ओहोटी असताना किल्ल्यात गेले. ते आत असतानाच भरती सुरु झाली. ते त्यांच्या लक्षात आले नाही. परंतु किनाऱ्यावर असलेले केळवे मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष हरेश्वर तांडेल यांना संकटाची चाहूल लागल्या बरोबर त्यानी सरळ किनाऱ्यावर बसलेल्या गणेश तांडेल, हरेश्वर तांडेल, भूषण तांडेल, नयन तांडेल इ. तरुणांना कल्पना देवून सरळ समुद्राच्या पाण्यात झेप घेतली. भरतीच्या पाण्याला आलेल्या मोठ्या प्रवाहाची पर्वा न करता त्यांनी आपापसात खेळण्यात मग्न असलेल्या त्या तरु णांना त्यांच्या समोरील संकटाची ओरडून कल्पना दिली. आपल्या सभोवताली वाढलेला भरतीच्या पाण्याचा वेढा पाहून ते भयभीत झाले. त्या सर्व मच्छीमारांनी त्यांना दिलासा देत मानवी साखळी तयार करु न त्या आठ तरुणांना छाती भर पाण्यातून सुखरूप पणे बाहेर काढण्यात यश मिळविले. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक करायला कोणीही पुढे आले नसले तरी संकटग्रस्तांना मदत करणे हे आपले कर्तव्य असल्याची भावना या तरु णानी व्यक्त केली. केळवे हे दिवसेंदिवस पर्यटकांच्या दृष्टीने आवडते ठिकाण असून पर्यटकांचा ओघ वाढत आहे.