शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

पहिली उचल तीन हजारांवर!, एफआरपी सरासरी २,५०० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 04:29 IST

गतवर्षीच्या तुलनेत राज्यात उसाची उपलब्धता जास्त असली तरी वाढलेली एफआरपी व स्थिर राहिलेले साखरेचे दर पाहता, यंदा तीन हजारांच्या पुढेच पहिली उचल शेतकºयांच्या हातात मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

राजाराम लोंढेकोल्हापूर : गतवर्षीच्या तुलनेत राज्यात उसाची उपलब्धता जास्त असली तरी वाढलेली एफआरपी व स्थिर राहिलेले साखरेचे दर पाहता, यंदा तीन हजारांच्या पुढेच पहिली उचल शेतकºयांच्या हातात मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.गेल्या हंगामात गाळप कमी झाल्याने साखरेचे उत्पादन घटले. परिणामी वर्षभर दर स्थिर राहिले. आॅगस्ट २०१६ मध्ये स्थानिक बाजारपेठेत साखरेचा दर प्रतिक्विंटल ३३५० रुपये राहिला. नोव्हेंबर २०१६ पर्यंत दर घसरुण ३,२२५ पर्यंत पोहोचला. त्यानंतर बाजारपेठेने उचल खाल्ली आणि मार्च २०१७ मध्ये दर तब्बल ३,६७५ रुपयांपर्यंत गेला. फेबु्रवारी २०१७ मध्ये ३,६५६ रुपयांपर्यंत गेलेला दर आॅगस्टमध्ये २,४२६ रुपयांपर्यंत खाली आला.कृषिमूल्य आयोगाने यंदा ‘एफआरपी’मध्ये वाढ केल्याने ९.५ टक्के उताºयाला २,५५० रुपये, तर त्यानंतरच्या प्रत्येक टप्प्याला २६८ रुपये मिळतील. राज्याचा गतवर्षीचा सरासरी उतारा ११.२६ टक्के असल्याने ३०२० रुपये एफआरपी होते. त्यातून तोडणी-वाहतूक खर्च ५३५ रुपये वजा जाता २५०० रुपये प्रतिटन एफआरपी देय राहते. यंदा कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी एफआरपी अधिक ३०० रुपयांची मागणी केली आहे. ‘स्वााभिमानी’ शेतकरी संघटना २८ आॅक्टोबरच्या ऊस परिषदेत घोषणा करणार आहे. त्यांच्याकडून एफआरपी अधिक ५०० रुपयांची मागणी होऊ शकते. परंतु दोनशे ते अडीचशे रुपयांची तडजोड होऊन धुराडी पेटू शकतात.गतवर्षीपेक्षा ‘एफआरपी’ वाढली तरी राज्य सहकारी बॅँकेचे मूल्यांकन ३,५०० रुपयेच राहणार आहे. त्यातील ८५ टक्के म्हणजे २९७५ रुपये कारखानदारांना मिळणार आहेत. त्यातील २५० रुपये कन्व्हर्शन कॉस्ट तर पाचशे रुपये कर्जाचा हप्ता जाणार आहे. त्यामुळे पहिल्या उचलीसाठी कारखान्यांच्या हातात २,२२५ रुपये राहतात. कर्जाचा हप्ता नसलेल्या कारखान्यांना पाचशे रुपये वापरण्यासाठी मिळतात. पुढील पंधरवड्याच्या साखरेवर उचल करून तीन हजार उचल देणे सहजशक्य आहे; पण अडचणीतील कारखान्यांसमोर दराचे अग्निदिव्य राहणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी