शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

भूसंपादनाविरोधात देशभर जेल भरो

By admin | Updated: March 3, 2015 02:04 IST

केंद्र सरकारने शेतकरीविरोधी भूमी संपादन कायद्यात सुधारणा करावी व जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी वर्धा ते दिल्ली पदयात्रा काढण्यात येणार आहे.

पारनेर (अहमदनगर) : केंद्र सरकारने शेतकरीविरोधी भूमी संपादन कायद्यात सुधारणा करावी व जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी वर्धा ते दिल्ली पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर दिल्लीसह देशभर जेल भरो आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे.वर्धा येथे ९ मार्चला नियोजन बैठक होणार आहे. त्यानंतर आंदोलनाला गती देण्यात येणार आहे, असे अण्णांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. केंद्र सरकारने नवीन भूमी संपादन कायद्याचा वटहुकूम काढला़ हा कायदा उद्योजकांच्या फायद्यासाठीच केल्याचा आरोप करीत हजारे यांनी केंद्र सरकारविरोधात जंतरमंतरवर आंदोलन केले़ आंदोलनात देशभरातील शेतकरी संघटनांनी धरणे धरून सहभाग नोंदविला होता. त्यानंतर विरोधी पक्षांनीही आक्रमक भूमिका घेतल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायद्यामध्ये बदलाचे संकेत दिले होते; पण त्यात सुधारणा झाली नसल्याचे अण्णा हजारे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण वर्धा ते दिल्ली पदयात्रा काढणार आहोत, असे अण्णांनी स्पष्ट केले आहे.सुमारे दोन ते अडीच महिन्यांच्या या यात्रेनंतर रामलीला मैदानावर जेल भरो आंदोलन होणार असल्याचे अण्णांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे. देशभरात गाव व तालुका पातळीपासून सर्वस्तरावर जेल भरो आंदोलन होणार असल्याचेही अण्णांचे साहाय्यक दत्ता आवारी व शाम पठाडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)च्भूमी संपादन कायद्याचा वटहुकूम उद्योजकांसाठीचच्वर्धा ते दिल्ली पदयात्रा काढणारच्देशभरात गाव व तालुका पातळीपासून सर्वस्तरावर होणार जेल भरो आंदोलन