शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

खान्देशातील ५० कोटी निधी परत गेला

By admin | Updated: March 30, 2015 02:20 IST

जळगाव जिल्ह्यातील नऊ तालुक्यांंमध्ये दुष्काळसदृश स्थिती असल्याने या तालुक्यांसाठी १५७ कोटी ४२ लाख रुपये मदत निधी आला.

जळगाव जिल्ह्यातील नऊ तालुक्यांंमध्ये दुष्काळसदृश स्थिती असल्याने या तालुक्यांसाठी १५७ कोटी ४२ लाख रुपये मदत निधी आला. पण यापैकी २१ कोटी ३८ लाख ५१ हजार २४५ रुपये निधी शासनाकडे परत पाठविण्यात आला आहे़ जामनेर, पारोळा, भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, पाचोरा, भडगाव, अमळनेर, चाळीसगाव या तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश स्थिती होती. या तालुक्यांमधील तीन लाख ४७ हजार ४२७ हेक्टर बाधित झाले होते. सुमारे ३३ हजार शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. धुळे जिल्ह्यात सुमारे १४२ कोटी रुपयांचे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. भरपाई देताना सरकारने हेक्टरची मर्यादा घातल्याने उरणारे २२-२३ कोटी रुपये ‘सरेंडर’ होतील, असे सूत्रांनी सांगितले़ नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तीन तालुक्यांसाठी शासनाने ३३ कोटी ३० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचा फायदा ९९ हजार ७६६ शेतकऱ्यांना झाला आहे. नंदुरबारसह नवापूर आणि अक्कलकुवा या तालुक्यांतील ५०९ गावांना दुष्काळी स्थिती होती़ या तालुक्यांसाठी ३३ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मिळाला होता. आतापर्यंत ३२ कोटी १० लाख रुपयांचा निधी ९२ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे़ तर ९२ हजारांपैकी काही शेतकऱ्यांची नावे यादीत चुकीची प्रसिद्ध झाल्याने आणि काहींचे बँक खाते नंबर चुकीचे गेल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही़ काही शेतकऱ्यांनी पुरावे दिल्यानंतरही त्यांना चकरा माराव्या लागत आहेत.