शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

यवतमाळमधील शेतकरी मृत्यूस कृषी अधिकारी जबाबदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 01:22 IST

कृषी अधिका-यांनी कर्तव्यात कसूर केल्यानेच यवतमाळमध्ये पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन १८ शेतक-यांना बळी गेला, असा ठपका कृषी विभागाने ठेवला आहे.

- योगेश बिडवई।मुंबई : कृषी अधिका-यांनी कर्तव्यात कसूर केल्यानेच यवतमाळमध्ये पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन १८ शेतक-यांना बळी गेला, असा ठपका कृषी विभागाने ठेवला आहे. कृषी मंत्रालयाने कृषी अधीक्षक व जिल्हा परिषदेचे कृषी विकास व इतर संबंधित अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.बेजबाबदार अधिकाºयांवर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, असा प्रश्न कृषी विभागाने विचारला आहे. कीटकनाशके हाताळताना विषबाधा झाल्यास त्याची माहिती पाठविण्याची जबाबदारी मुख्य पीक संरक्षण अधिकाºयाकडे असते. कीटकनाशके हाताळण्याबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करणे, प्रशिक्षण देणे आवश्यक होते, तसे घडले नाही.अधिकाºयांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी केली नाही. प्रत्यक्ष भेटी देण्यात आल्या नाहीत. शेतकºयांच्या मृत्यूची गंभीर घटनाही निष्काळजीपणाने दुर्लक्षित करण्यात आली. विषबाधेनंतर शेतकरी मेळावे, प्रशिक्षण घेण्यात आले नाहीत,असा ठपकाही कृषी विभागाने ठेवला आहे.कृषी यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे ४५० पेक्षा अधिक शेतकºयांना विषबाधा झाल्यानंतरही त्याची योग्य माहिती विभागाला पात्र झाली नाही. त्याचा कोणताही अहवाल न येणे हे गंभीर असल्याचे उपसचिव सु. सं. धपाटे यांनी नोटीशीत म्हटले आहे.यांच्यावर होणार कारवाई?क्रॉपसॅकचे स्काऊटस्, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक यांनी गावाला भेट न दिल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात विषबाधा झाल्याचे नोटीशीत म्हटले आहे. त्यामुळे या नोटिशीमध्ये नमूद केलेल्या अधिकाºयांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी