शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमाफीसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांकडे चला!

By admin | Updated: December 11, 2015 00:33 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि भरीव आर्थिक मदतीचे पॅकेज देण्याबाबत केंद्र व राज्य सरकारची उदासीनता धक्कादायक आहे

नागपूर : शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि भरीव आर्थिक मदतीचे पॅकेज देण्याबाबत केंद्र व राज्य सरकारची उदासीनता धक्कादायक आहे. अवघ्या वर्षभरात ३००० शेतकरी आत्महत्या झाल्यानंतरही यंदा महाराष्ट्राला केंद्राकडून फुटकी कवडीही मिळाली नाही. केंद्रीय पथकांकडून दुष्काळ पाहणीचे केवळ ‘फार्स’ झाले. यातून महाराष्ट्राची केंद्राकडे पत राहिलेले नाही, हे स्पष्ट होते. पंतप्रधान तुमचे ऐकत नसतील तर राज्याच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळासाठी वेळ मागावी. आपण आजच्या आज दिल्लीला जाऊन महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून एकित्रतपणे शेतकऱ्यांच्या व्यथा, वेदना व अपेक्षा पंतप्रधानांच्या कानावर घालू आणि आर्थिक पॅकेजसाठी सहकार्याची मागणी करू, असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केले. नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विखे पाटील यांनी विधानसभेमध्ये हे आवाहन केले. विखे पाटील म्हणाले, व्यापाऱ्यांसाठी एलबीटी माफी करायला सरकारकडे पैसा आहे. कारमालकांसाठी टोल माफी करायला पैसा आहे. तर मग शेतकरी कर्जमाफीसाठीच सरकार एवढे उदासीन का? (प्रतिनिधी)