शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
3
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
4
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
7
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
8
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
9
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
10
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
11
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
12
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
13
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
14
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
15
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
16
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
17
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
18
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
19
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
20
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १,३२७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; कर्जमाफीच्या निर्णयानंतरही आत्महत्यांचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:46 IST

राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या सहा महिन्यात १ हजार ३२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून गेल्यावर्षी याच काळात १ हजार ५४१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती.

- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या सहा महिन्यात १ हजार ३२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून गेल्यावर्षी याच काळात १ हजार ५४१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने कृषिउत्पादनात वाढ झाली . मात्र शेतीमालास योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या पदरात उत्पादन खर्चही पडला नाही. शेतीमालाच्या आयातीचा देखील फटका बसला.जानेवारी २०१७ ते मे २०१७ या पाच महिन्यात कोकणात १, नाशिक विभाग १८१, पुणे ३६, मराठवाडा ३८०, अमरावती ४२६ तर नागपूर विभागात १०५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. जून २०१७ मध्ये २१७ शेतकरी आत्महत्या झाल्या. राज्यात २०१५ मध्ये ३ हजार २६३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. २०१६ मध्ये हा आकडा ३ हजार ६३ इतका होता. त्यातील पहिल्या सहा महिन्यात १ हजार ५४१ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी कर्जमाफी देण्याची मुख्य मागणी होती. त्यानुसार राज्य शासनाने अलिकडेच कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय जाहीर झाल्यानंतरही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. ८५ टक्के आत्महत्या या शेतीवर संपूर्णत: शेतीवरच उपजिविका असलेल्या शेतकऱ्यांनी केल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. शेतीवर अवलंबित्व असलेल्यांनाच कर्जमाफी दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. आत्महत्येची आकडेवारी२०१७२०१६जानेवारी२०३२५२फेब्रुवारी२०५२२८मार्च २५७२६७एप्रिल१९०२७६मे २५५२७०जून२१७२४८एकूण१३२७१५४१