शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

राज्यात १,३२७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; कर्जमाफीच्या निर्णयानंतरही आत्महत्यांचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:46 IST

राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या सहा महिन्यात १ हजार ३२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून गेल्यावर्षी याच काळात १ हजार ५४१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती.

- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या सहा महिन्यात १ हजार ३२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून गेल्यावर्षी याच काळात १ हजार ५४१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने कृषिउत्पादनात वाढ झाली . मात्र शेतीमालास योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या पदरात उत्पादन खर्चही पडला नाही. शेतीमालाच्या आयातीचा देखील फटका बसला.जानेवारी २०१७ ते मे २०१७ या पाच महिन्यात कोकणात १, नाशिक विभाग १८१, पुणे ३६, मराठवाडा ३८०, अमरावती ४२६ तर नागपूर विभागात १०५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. जून २०१७ मध्ये २१७ शेतकरी आत्महत्या झाल्या. राज्यात २०१५ मध्ये ३ हजार २६३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. २०१६ मध्ये हा आकडा ३ हजार ६३ इतका होता. त्यातील पहिल्या सहा महिन्यात १ हजार ५४१ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी कर्जमाफी देण्याची मुख्य मागणी होती. त्यानुसार राज्य शासनाने अलिकडेच कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय जाहीर झाल्यानंतरही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. ८५ टक्के आत्महत्या या शेतीवर संपूर्णत: शेतीवरच उपजिविका असलेल्या शेतकऱ्यांनी केल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. शेतीवर अवलंबित्व असलेल्यांनाच कर्जमाफी दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. आत्महत्येची आकडेवारी२०१७२०१६जानेवारी२०३२५२फेब्रुवारी२०५२२८मार्च २५७२६७एप्रिल१९०२७६मे २५५२७०जून२१७२४८एकूण१३२७१५४१