शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
5
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
6
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
9
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
10
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
11
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
12
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
13
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
14
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
15
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
16
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
17
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
18
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
19
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
20
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू

शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच

By admin | Updated: March 12, 2016 02:41 IST

अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात चार शेतकरी आत्महत्या.

अकोला: अर्वषण, नापिकी व कर्जामुळे पश्‍चिम वर्‍हाडातील शेतकर्‍यांना पुरते वेठीस धरले असून, अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात चार शेतकर्‍यांनी मृत्यूस कवटाळले. वाशिम जिल्ह्यातील बेलखेड येथील महेंद्र शंकर ठाकरे (२५) या अल्पभूधारक शेतकर्‍याने गळफास घेऊन १0 मार्च रोजी आत्महत्या के ली. त्याच्याकडे तीन एकर शेती होती. त्यांनी शेतीसाठी बँकेतून तसेच काही खासगी कर्ज काढले होते. तथापि, शेतीमधून काहीच उत्पादन होत नसल्याने ते चिंताग्रस्त होते. या परिस्थितीतून मार्ग सापडत नसल्याने त्यांनी स्वत:च्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू तालुक्यातील सुरेश किसन खराटे (४८) यांनी कर्जचा भरणा करून शुक्रवारी गळफास घेतला, तर सावरा येथील अशोक श्रीराम काळे (४७) या अल्पभूधारक शेतकर्‍याने ९ मार्च रोजी विषारी द्रव्य प्राशून आत्महत्या केली. त्यांच्याकडे दोन एकर शेती आहे. त्यांनी सेवा सहकारी सोसायटीचे ३0 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते तसेच काही जणांकडून उसनवारीनेही पैसे घेतले होते. त्यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा आप्त परिवार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बिबी येथील शेतकरी शेषराव हरी इंगळे (५८) यांनीदेखील विषारी औषध प्राशन करून शुक्रवारी आत्महत्या केली. त्यांच्यावर ४0 हजारांचे कर्ज होते.