शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, S-400 ने रॉकेट पाडले, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
3
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
4
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
5
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
6
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
7
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
8
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
9
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
10
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
11
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
12
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
13
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
14
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
15
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
16
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
17
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
18
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
19
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
20
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या

शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच

By admin | Updated: March 12, 2016 02:41 IST

अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात चार शेतकरी आत्महत्या.

अकोला: अर्वषण, नापिकी व कर्जामुळे पश्‍चिम वर्‍हाडातील शेतकर्‍यांना पुरते वेठीस धरले असून, अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात चार शेतकर्‍यांनी मृत्यूस कवटाळले. वाशिम जिल्ह्यातील बेलखेड येथील महेंद्र शंकर ठाकरे (२५) या अल्पभूधारक शेतकर्‍याने गळफास घेऊन १0 मार्च रोजी आत्महत्या के ली. त्याच्याकडे तीन एकर शेती होती. त्यांनी शेतीसाठी बँकेतून तसेच काही खासगी कर्ज काढले होते. तथापि, शेतीमधून काहीच उत्पादन होत नसल्याने ते चिंताग्रस्त होते. या परिस्थितीतून मार्ग सापडत नसल्याने त्यांनी स्वत:च्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू तालुक्यातील सुरेश किसन खराटे (४८) यांनी कर्जचा भरणा करून शुक्रवारी गळफास घेतला, तर सावरा येथील अशोक श्रीराम काळे (४७) या अल्पभूधारक शेतकर्‍याने ९ मार्च रोजी विषारी द्रव्य प्राशून आत्महत्या केली. त्यांच्याकडे दोन एकर शेती आहे. त्यांनी सेवा सहकारी सोसायटीचे ३0 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते तसेच काही जणांकडून उसनवारीनेही पैसे घेतले होते. त्यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा आप्त परिवार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बिबी येथील शेतकरी शेषराव हरी इंगळे (५८) यांनीदेखील विषारी औषध प्राशन करून शुक्रवारी आत्महत्या केली. त्यांच्यावर ४0 हजारांचे कर्ज होते.