शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
4
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
5
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
6
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
7
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
8
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
9
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
11
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
12
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
13
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
14
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
15
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
16
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
17
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
18
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
19
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
20
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक

गोहत्या बंदीसाठी शेतकरी स्वावलंबन गरजेचे -अभय बंग

By admin | Updated: August 19, 2015 00:46 IST

देशातील ६० टक्के जनता आजही शेतीशी निगडीत आहे. गोवंश हत्याबंदीची चळवळ केवळ दिल्ली-मुंबईशी निगडीत नसून ती गावा-गावाशी, शेतीशी निगडीत आहे.

पवनार (वर्धा) : देशातील ६० टक्के जनता आजही शेतीशी निगडीत आहे. गोवंश हत्याबंदीची चळवळ केवळ दिल्ली-मुंबईशी निगडीत नसून ती गावा-गावाशी, शेतीशी निगडीत आहे. त्यामुळे गोहत्या बंदीसाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांचे स्वावलंबन गरजेचे आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणार नाही, तोपर्यंत गोहत्या बंदीला संपूर्ण यश मिळणार नाही, असे मत डॉ. अशोक बंग यांनी व्यक्त केले. गोवंश हत्याबंदी व्हावी, यासाठी दिल्लीत सत्याग्रह सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर पवनार येथील ब्रह्मविद्या मंदिरात विचारमंथन कार्यक्रमात डॉ. बंग बोलत होते. एका बैलजोडीने ४-५ वर्षे काम केल्यानंतर पुढील ३-४ वर्षे तिचे निव्वळ पालनपोषण करावे लागते. यासाठी येणारा खर्च झेपणारा नसतो. म्हणून त्या जनावरांची रवानगी कत्तलखान्याकडे होते. अशा जनावरांसाठी गोशाळा निर्माण झाल्या तरी त्या पुरेशा नाहीत. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी डबघाईस आला आहे. कामायोग्य नसलेल्या जनावरांचे पालनपोषण तो करू शकत नाही, असेही ते म्हणाले. मंगळवारच्या चर्चासत्राचे अध्यक्ष खुदाई खिदमद्गारचे फैसलभाई यांनी सर्वोदय वाचविण्यासाठी गोवंश वाचविणे गरजेचे आहे परखड मत व्यक्त केले. गोहत्या कुण्या जाती-धर्माशी निगडीत नसून ती विचारांशी निगडीत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी कुराणातले अनेक दाखलेही दिले.