शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

शेतकरी, कष्टकरी, उद्योजक सहभागी! ‘भारत जोडो’त दुसऱ्या दिवशीही प्रचंड उत्साह; ‘तिरंगा’ ध्वज हाती घेऊन हजारो सामील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 06:57 IST

श्रीनिवास भोसले लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : ‘भारत जोडो’ पदयात्रेच्या महाराष्ट्रात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारी राज्यातील ग्रामीण भागातून दाखल ...

श्रीनिवास भोसलेलोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : ‘भारत जोडो’ पदयात्रेच्या महाराष्ट्रात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारी राज्यातील ग्रामीण भागातून दाखल झालेेले कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, उद्योजक, युवक अशा सर्व घटकांतील नागरिक ‘तिरंगा’ ध्वज घेऊन सहभागी झाले होते. हजारो नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग राहुल गांधींसह यात्रेकरूंचा उत्साह वाढविणारा ठरला. सोमवारी रात्री उशिरा खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा तेलंगणातून देगलूर शहरात दाखल झाली. यात्रेच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांशी संवाद साधल्यानंतर पदयात्रा पुढच्या दिशेने निघाली. गुरुनानक यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला वेन्नाळी येथे गुरुद्वारा येथे राहुल यांनी दर्शन घेतले. मंगळवारी सकाळी ७.३०च्या सुमारास वेन्नाळी येथून पदयात्रेला प्रारंभ झाला. दुसऱ्या दिवशी यात्रेत नागरिकांची संख्या दुपटीने वाढली. वेन्नाळी येथून आटकळीमार्गे बिलोली तालुक्यातील खतगाव फाटाकडे यात्रा मार्गस्थ झाली. वाटेत आटकळी येथे शेकडो ग्रामस्थ, शेतमजूर कामे आटोपून यात्रेत दाखल झाले. विद्यार्थी, युवकांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा सादर केल्या. 

द्वेषाचे राजकारण; भावाभावात भांडणंभोपाळा येथे सायंकाळी राहुल यांनी कॉर्नर सभेत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने द्वेषाचे राजकारण सुरू केले आहे. भावाभावांत भांडणे लावली जात आहेत. देशातील काही लोकांचे धन दुप्पट होते, मग आमचं का नाही? काही वर्षांपूर्वी याच दिवशी नोटबंदी आणली होती. नोटबंदीने छोटे व्यापारी, शेतकऱ्यांवर आफत आणली. 

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी