शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

शेतकरी, कष्टकरी, उद्योजक सहभागी! ‘भारत जोडो’त दुसऱ्या दिवशीही प्रचंड उत्साह; ‘तिरंगा’ ध्वज हाती घेऊन हजारो सामील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 06:57 IST

श्रीनिवास भोसले लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : ‘भारत जोडो’ पदयात्रेच्या महाराष्ट्रात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारी राज्यातील ग्रामीण भागातून दाखल ...

श्रीनिवास भोसलेलोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : ‘भारत जोडो’ पदयात्रेच्या महाराष्ट्रात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारी राज्यातील ग्रामीण भागातून दाखल झालेेले कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, उद्योजक, युवक अशा सर्व घटकांतील नागरिक ‘तिरंगा’ ध्वज घेऊन सहभागी झाले होते. हजारो नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग राहुल गांधींसह यात्रेकरूंचा उत्साह वाढविणारा ठरला. सोमवारी रात्री उशिरा खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा तेलंगणातून देगलूर शहरात दाखल झाली. यात्रेच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांशी संवाद साधल्यानंतर पदयात्रा पुढच्या दिशेने निघाली. गुरुनानक यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला वेन्नाळी येथे गुरुद्वारा येथे राहुल यांनी दर्शन घेतले. मंगळवारी सकाळी ७.३०च्या सुमारास वेन्नाळी येथून पदयात्रेला प्रारंभ झाला. दुसऱ्या दिवशी यात्रेत नागरिकांची संख्या दुपटीने वाढली. वेन्नाळी येथून आटकळीमार्गे बिलोली तालुक्यातील खतगाव फाटाकडे यात्रा मार्गस्थ झाली. वाटेत आटकळी येथे शेकडो ग्रामस्थ, शेतमजूर कामे आटोपून यात्रेत दाखल झाले. विद्यार्थी, युवकांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा सादर केल्या. 

द्वेषाचे राजकारण; भावाभावात भांडणंभोपाळा येथे सायंकाळी राहुल यांनी कॉर्नर सभेत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने द्वेषाचे राजकारण सुरू केले आहे. भावाभावांत भांडणे लावली जात आहेत. देशातील काही लोकांचे धन दुप्पट होते, मग आमचं का नाही? काही वर्षांपूर्वी याच दिवशी नोटबंदी आणली होती. नोटबंदीने छोटे व्यापारी, शेतकऱ्यांवर आफत आणली. 

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी