शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
2
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
3
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
4
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
6
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
7
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
8
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
9
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
10
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
11
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
12
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
13
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
14
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
15
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
16
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
17
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
18
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
20
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी, कष्टकरी, उद्योजक सहभागी! ‘भारत जोडो’त दुसऱ्या दिवशीही प्रचंड उत्साह; ‘तिरंगा’ ध्वज हाती घेऊन हजारो सामील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 06:57 IST

श्रीनिवास भोसले लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : ‘भारत जोडो’ पदयात्रेच्या महाराष्ट्रात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारी राज्यातील ग्रामीण भागातून दाखल ...

श्रीनिवास भोसलेलोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : ‘भारत जोडो’ पदयात्रेच्या महाराष्ट्रात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारी राज्यातील ग्रामीण भागातून दाखल झालेेले कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, उद्योजक, युवक अशा सर्व घटकांतील नागरिक ‘तिरंगा’ ध्वज घेऊन सहभागी झाले होते. हजारो नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग राहुल गांधींसह यात्रेकरूंचा उत्साह वाढविणारा ठरला. सोमवारी रात्री उशिरा खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा तेलंगणातून देगलूर शहरात दाखल झाली. यात्रेच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांशी संवाद साधल्यानंतर पदयात्रा पुढच्या दिशेने निघाली. गुरुनानक यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला वेन्नाळी येथे गुरुद्वारा येथे राहुल यांनी दर्शन घेतले. मंगळवारी सकाळी ७.३०च्या सुमारास वेन्नाळी येथून पदयात्रेला प्रारंभ झाला. दुसऱ्या दिवशी यात्रेत नागरिकांची संख्या दुपटीने वाढली. वेन्नाळी येथून आटकळीमार्गे बिलोली तालुक्यातील खतगाव फाटाकडे यात्रा मार्गस्थ झाली. वाटेत आटकळी येथे शेकडो ग्रामस्थ, शेतमजूर कामे आटोपून यात्रेत दाखल झाले. विद्यार्थी, युवकांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा सादर केल्या. 

द्वेषाचे राजकारण; भावाभावात भांडणंभोपाळा येथे सायंकाळी राहुल यांनी कॉर्नर सभेत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने द्वेषाचे राजकारण सुरू केले आहे. भावाभावांत भांडणे लावली जात आहेत. देशातील काही लोकांचे धन दुप्पट होते, मग आमचं का नाही? काही वर्षांपूर्वी याच दिवशी नोटबंदी आणली होती. नोटबंदीने छोटे व्यापारी, शेतकऱ्यांवर आफत आणली. 

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी