शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

शेतकऱ्यांना बँकांकडून छदामही मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 01:10 IST

राष्ट्रीयकृत बँकांकडे कर्जमाफीची ‘ग्रीनलिस्ट’ अद्यापही ‘ओके’ नाही.

रूपेश उत्तरवार ।यवतमाळ : कर्जवाटपासाठी राष्ट्रीयीकृत बँकांकडे एक हजार कोटींची रक्कम वळती करण्यात आलेली असताना या बँकांनी श्ोतकºयांना एक छदामही वाटला नाही. याउलट यादीत नाव नसल्याचे कारण सांगून शेतकºयांना परत पाठविले गेले आहे. यवतमाळ, बुलडाणा आणि बीड जिल्ह्यात हे प्रकार घडले.राष्ट्रीयकृत बँकांकडे कर्जमाफीची ‘ग्रीनलिस्ट’ अद्यापही ‘ओके’ नाही. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या याद्या त्यांच्याकडे नाहीत. किती शेतकरी ‘वनटाइम सेटलमेंट’मध्ये येतात, किती शेतकरी बोनस मदतीसाठी पात्र ठरले आहेत, याचीही माहिती राष्ट्रीयीकृत बँकांकडे नाही. यामुळे कर्जवाटपाचा कार्यक्रमच थांबला आहे.

परतफेडीसाठी तीन हप्तेराष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जमाफीस पात्र शेतकºयांचा अहवाल तयार करताना अनेक चुका केल्या आहेत. शेतकºयांना दीड लाख रुपयांच्या कर्जमाफीस पात्र ठरविण्यात आले. तरी बँकेत मात्र ६५ हजार कर्ज असणाºया शेतकºयांचे ४० हजार कर्ज माफ झाले. २५ हजार अजूनही माफ व्हायचे आहे. त्यासाठी बँक व्यवस्थापकांनी तीन हप्ते पाडून कर्ज परतफेड करा, अशा अफलातून सूचना दिल्या आहेत.सानुग्रह अनुदान खाते ‘एनपीए’मध्येनियमित कर्जाची परतफेड करणाºया शेतकºयाच्या खात्यात २५ हजारांपर्यंतचे अनुदान जमा करण्यात आले आहे. तरी काही बँकांनी शेतकºयांना आपले खाते ‘एनपीए’मध्ये गेल्याचा अजब एसएमएस पाठविला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या छळाने शेतकरी वैतागले आहेत. त्यांना वठणीवर आणण्यासाठी वरिष्ठांच्या कानावर या बाबी टाकल्या जाणार आहेत.- किशोर तिवारी, अध्यक्ष, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन

टॅग्स :Farmerशेतकरी