शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

मोदींकडून शेतकऱ्यांची फसवणूक

By admin | Updated: May 23, 2017 03:22 IST

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उच्च प्रशासकीय अधिकारी सत्तेचा माज चढल्याने शेतकऱ्यांविषयी असंवेदनशीलपणे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उच्च प्रशासकीय अधिकारी सत्तेचा माज चढल्याने शेतकऱ्यांविषयी असंवेदनशीलपणे वक्तव्य करीत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला सत्तेवर बसवले तेच खालीही खेचू शकतात, हे विसरू नका, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली, अशी टीकाही त्यांनी केली.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पुणे ते मुंबईदरम्यान आत्मक्लेश पदयात्रेस सोमवारी महात्मा फुले वाडा येथून सुरूवात झाली. यावेळी शेट्टी बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव,रविकांत तनपुरे, शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले, तृतियपंथी संघटनेच्या लक्ष्मी त्रिपाठी आदी उपस्थित होते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची लहान मुले-मुलीसुद्धा आत्मक्लेश यात्रेत सहभागी झाले आहेत. बाबा आढाव म्हणाले, शेतकरी आत्महत्या हा केवळ महाराष्ट्राचा प्रश्न नसून देशातील शेतक-यांचा प्रश्न आहे.