शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

मोदींकडून शेतकऱ्यांची फसवणूक

By admin | Updated: May 23, 2017 03:22 IST

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उच्च प्रशासकीय अधिकारी सत्तेचा माज चढल्याने शेतकऱ्यांविषयी असंवेदनशीलपणे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उच्च प्रशासकीय अधिकारी सत्तेचा माज चढल्याने शेतकऱ्यांविषयी असंवेदनशीलपणे वक्तव्य करीत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला सत्तेवर बसवले तेच खालीही खेचू शकतात, हे विसरू नका, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली, अशी टीकाही त्यांनी केली.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पुणे ते मुंबईदरम्यान आत्मक्लेश पदयात्रेस सोमवारी महात्मा फुले वाडा येथून सुरूवात झाली. यावेळी शेट्टी बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव,रविकांत तनपुरे, शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले, तृतियपंथी संघटनेच्या लक्ष्मी त्रिपाठी आदी उपस्थित होते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची लहान मुले-मुलीसुद्धा आत्मक्लेश यात्रेत सहभागी झाले आहेत. बाबा आढाव म्हणाले, शेतकरी आत्महत्या हा केवळ महाराष्ट्राचा प्रश्न नसून देशातील शेतक-यांचा प्रश्न आहे.