शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
4
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
5
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
7
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
8
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
9
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
10
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
11
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
12
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
13
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
14
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
15
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
16
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
17
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
18
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
19
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
20
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

वाळीत कुटुंबावर हल्ला

By admin | Updated: April 10, 2015 04:25 IST

२००९पासून वाळीत टाकण्यात आलेल्या मुरुड तालुक्यातील राजपुरी कोळीवाड्यातील हरिदास पांडुरंग बाणकोटकर यांच्या कुटुंबावर बुधवारी दुपारी राजपुरी

जयंत धुळप, अलिबाग२००९पासून वाळीत टाकण्यात आलेल्या मुरुड तालुक्यातील राजपुरी कोळीवाड्यातील हरिदास पांडुरंग बाणकोटकर यांच्या कुटुंबावर बुधवारी दुपारी राजपुरी कोळीवाड्यातील जवळपास २५ स्त्री-पुरुषांंनी सुऱ्या, कोयत्यांसह प्राणघातक हल्ला केला. या वेळी घरात हरिदास यांची पत्नी गीता, एक मुलगी आणि तीन मुले होती. या वेळी त्यांच्या पत्नीलाही शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हेतर, त्यांची समुद्रकिनारी असलेली चहाची टपरी व झोपडी पूर्णपणे तोडून उद्ध्वस्त केली. या हल्ल्याप्रकरणी बाणकोटकर यांनी मुरुड पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी राजपुरीमध्येच राहणाऱ्या मुरुड पंचायत समितीच्या माजी सभापती नीता गिदी, राजपुरी महिला मंडळाच्या अध्यक्षा रंजना गिदी, राजपुरी पोलीस पाटील यांच्या पत्नी रूपलता आंबटकर, राजपुरीच्या सरपंच हरिकणी गिदी, नारायण चव्हाण, विठा चव्हाण, ताई गिदी, देवकी आगरकर, नीना मालीम, पदमु खरसईकर, जनाबाई चव्हाण, सुनंदा घागरी या बाराजणांवरगुन्हा दाखल केला आहे.