शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

शेतक-यांच्या छातीऐवजी पायावर गोळी मारू शकत होते, दानवेंच्या विधानाने वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 13:49 IST

शेवगाव तालुक्यात ऊस दरावरुन पेटलेल्या आंदोलनात शेतकºयांना पांगविण्यासाठी पोलीस त्यांच्या छातीऐवजी पायावर गोळी मारु शकत होते़

अहमदनगर : शेवगाव तालुक्यात ऊस दरावरुन पेटलेल्या आंदोलनात शेतकºयांना पांगविण्यासाठी पोलीस त्यांच्या छातीऐवजी पायावर गोळी मारु शकत होते़ मात्र, छातीतच गोळी मारणे चुकीचे आहे, या भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विधानाने वाद उभा राहिला आहे.गुरुवारी दानवे यांनी जखमी शेतकºयांची भेट घेतली़ त्यानंतर दानवे म्हणाले, गोळीबार हा काही छातीवर करायचा नसतो. पोलीस पायावर गोळी मारु शकत होते. पुढच्या काळात असा गोळीबार होणार नाही़ ऊसदर आंदोलन योग्य पद्धतीने न हाताळल्याने ही घटना घडल्याची कबुलीही त्यांनी दिली.शेतक-यांवर गोळीबार करणे योग्य नाही़ गोळीबाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी येथे दिले.खोत यांनी जखमी शेतकºयांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली़ ते म्हणाले, अन्नदात्या शेतक-यांवर लाठीचार्ज करणे योग्य नाही़ गोळीबाराचे कुणीही समर्थन करणार नाही. त्यांनी पोलीस प्रशासनावर निशाणा साधला़गृहमंत्री पद सांभाळण्यासाठी मुख्यमंत्री सक्षम असल्याचे सांगून त्यांनी मुख्यमंत्र्यांचे समर्थन केले.दानवे यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारा’ आंदोलन-रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसने त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. दानवेनी शेतकºयांची माफी मागावी अशी मागणी शहराध्यक्ष अंबादास खैरे व शहर उपाध्यक्ष शिवराज ओबेरॉय यांनी केली.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेFarmerशेतकरी