शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

"कारखाना कर्नाटकात आणि उद्योजक महाराष्ट्रात; चढ्या वीजदराचा असाही फटका"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 14:06 IST

सीमावर्ती भागात तर कारखाना शेजारच्या राज्यात आणि उद्योजक महाराष्ट्रात अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे.

मुंबई : राज्यात उद्योगांना महागडी वीज विकत घ्यावी लागते आहे. गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेशसारख्या शेजारच्या राज्यात ३० ते ४० टक्के कमी दरात मिळत असल्याने राज्यातील वीज उद्योगांना परवडेनासा झाली आहे. सीमावर्ती भागात तर कारखाना शेजारच्या राज्यात आणि उद्योजक महाराष्ट्रात अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता एमआयडीसीच वीज वितरणाचा परवाना घेणार असून त्या माध्यमातून कमी दरात उद्योगांना वीज देण्यात येईल, अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी विधान परिषदेत दिली.

राज्यात औद्योगिक विजेचा दर ९ तर १० रूपये प्रति युनिट आहे. तर शेजारच्या राज्यात हाच दर ६ ते ७ रूपये आहे. कमी दरात वीज उपलब्ध असताना महाराष्ट्राची वीज महाग का, याचे समाधानकारक उत्तरच आपल्याला उद्योगांना देता येत नाही. शेतीला एक रूपया दराने वीज दिली जाते. शेती क्षेत्र महत्वाचे आहे. ये वाचायला हवे. पण या क्षेत्राला वाचवताना त्याचा सारा भार इतर दुस-या क्षेत्रावर टाकला जात आहे. दहा हजार कोटींचा बोजा उद्योगांना चढ्या दराने वीज विक्री करून उतरवला जात आहे. त्याचा दुष्परिणाम उद्योगधंद्यांवर होत असल्याचे उद्योग मंत्र्यांनी स्पष्ट केले. 

या समस्येवर मात करण्यासाठी एमआयडीसीच आता वीज वितरणाचा परवाना घेणार आहे. त्यामुळे देशात कमी दरात उपलब्ध असलेली वीज योग्य दरात उद्योगांना दिली जाईल. त्यामुळे सर्व आमदारांनी या धोरणाला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही उद्योग मंत्री देसाई यांनी केले.