शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

एसआरपीएफ जवानांच्या बदलीचा मार्ग सुकर

By admin | Updated: February 25, 2015 02:13 IST

राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) दीड हजारांवर जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीचा मार्ग मुंबई उच्च न्यायालयाच्या सोमवारच्या

यवतमाळ : राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) दीड हजारांवर जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीचा मार्ग मुंबई उच्च न्यायालयाच्या सोमवारच्या एका आदेशाने सुकर झाला आहे. सुमारे दीड वर्षापासून या बदल्या रखडल्या होत्या. ९ मार्चपूर्वी या बदल्या करण्याची लेखी हमी पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे. एसआरपीएफमध्ये दहा वर्षे सेवा झालेल्या जवानांची जिल्हा पोलीस दलात बदली केली जाते. त्यासाठी तेथील पोलीस भरतीच्या दहा टक्के जागा रिक्त ठेवल्या जातात. परंतु २०१४ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे कारण पुढे करून जवानांच्या बदल्या थांबविल्या गेल्या होत्या. या विरोधात पुणे येथील एसआरपीएफचे सहायक फौजदार नितीन पराळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सोमवारी न्या. नरेश पाटील व न्या. ए.एस. गडकरी यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. एसआरपीएफ जवानांच्या रखडलेल्या बदल्या दोन आठवड्यांत करून त्यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. एसआरपीएफच्या अपर महासंचालकांतर्फे पोलीस उपमहानिरीक्षक विजयसिंह जाधव यांनी स्वत: न्यायालयात उपस्थित राहून ‘दोन आठवड्यांत बदल्या करून यादी न्यायालयापुढे ठेवू’ अशी लेखी हमी दिली. (प्रतिनिधी)