शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

"एप्रिलच्या कोट्यातील साखर विक्रीस मुदतवाढ द्या; मेसाठी मर्यादित कोटा जाहीर करा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 07:21 IST

राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाची मागणी

कोल्हापूर : सहकारी साखर कारखान्यांकडील खुल्या बाजारात विक्रीसाठी दिल्या गेलेल्या साखर कोट्यापैकी जवळपास ५० टक्के कोटा शिल्लक असतानाच केंद्र सरकारने एप्रिलसाठी २२ लाख टन इतका विक्रमी साखरेचा कोटा जाहीर केला आहे. या कोट्यातील शिल्लक साखरेसाठी मुदतवाढ देण्यात यावी, तसेच मे महिन्यासाठी मर्यादित कोटा जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाने केली आहे.केंद्र शासनाकडून गेल्या सहा महिन्यांत दिला गेलेला सहकारी साखर कारखान्यांच्या कोट्यापैकी निम्म्याच साखरेची प्रत्यक्ष विक्री होऊ शकली नसल्याने हे कारखाने अडचणीत आले आहेत. या उलट उत्तर प्रदेशातील बहुतांशी खाजगी क्षेत्रातील कारखान्यांनी त्यांना मिळालेल्या कोट्यापेक्षा अधिक साखरेची विक्री केली आहे.पाच वर्षांतील एप्रिलमधील विक्रमी विक्री कोटाकेंद्र सरकारने एप्रिलसाठी जाहीर केलेला २२ लाख टनाचा साखर कोटा गेल्या पाच वर्षांतील विक्रमी आहे. गेल्या पाच वर्षांतील तो सरासरी १८ लाख टन होता. मार्च २०२० मध्ये उद्भवलेल्या कोरोना संसर्गाच्या लाटेमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे सर्व मिठाई, थंड पेये, चॉकलेट्स, बिस्किटे, सरबते यांचे व्यवसाय ठप्प झाल्याने साखरेची विक्री जवळपास १० लाख टनांनी कमी झाली होती. आताही तशीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता दिसू लागली आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लग्न समारंभे व सार्वजनिक कार्यक्रमावरील बंदी तसेच अंशतः लॉकडाऊन जाहीर झाल्याने याचा साखर विक्रीवर विपरीत परिणाम होणार आहे. यामुळे एप्रिलच्या कोट्याच्या साखर विक्रीसाठी मुदतवाढ मिळावी व पुढील महिन्याचा मर्यादित साखर कोटा जाहीर करावा, अशी विनंती केंद्र सरकारला केली आहे.-जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ