शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार

By admin | Updated: December 31, 2014 10:00 IST

राज्यात दोन महिन्यांपूर्वी अस्तित्वात आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारचा दुसरा विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे.

मुंबई/ सांगली : राज्यात दोन महिन्यांपूर्वी अस्तित्वात आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारचा दुसरा विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी सांगलीत याविषयीचे सूतोवाच केले. आणखी १२ जणांचा समावेश मंत्रिमंडळात केला जाईल, असे संकेत त्यांनी दिले. विस्तारामध्ये भाजपाला सहा मंत्रिपदे तर मित्रपक्षांना सहा मंत्रिपदे मिळतील, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेने दोन राज्य मंत्रिपदे रिक्त ठेवलेली आहेत. याचा अर्थ स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम यांना प्रत्येकी एक मंत्रिपद दिले जाईल, असे मानले जात आहे. रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज्यात मंत्रिपद स्वीकारावे, अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती; पण ती त्यांनी अमान्य करीत केंद्रात मंत्रिपद मिळण्याचा हट्ट कायम ठेवला आहे. राज्यात रिपाइंच्या वाट्याला येऊ पाहणारे मंत्रिपद भाजपाला द्यावे आणि आठवले यांनी केंद्रात मंत्री व्हावे, असा प्रस्ताव भाजपाकडून येऊ शकतो. (विशेष प्रतिनिधी)सध्या राज्य मंत्रिमंडळात भाजपाचे २० आणि शिवसेनेचे १० मंत्री आहेत. आपल्या मंत्रिमंडळाचा आकार फार मोठा नसेल, असे फडणवीस यांनी सुरुवातीला म्हटले होते. मात्र पाटील यांचे विधान लक्षात घेता ४२ जणांचे मंत्रिमंडळ असेल, असे मानले जात आहे.