शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

दहावी, बारावीची आजपासून परीक्षा

By admin | Updated: September 26, 2014 02:56 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेतली जाणारी इयत्ता दहावी, बारावीची परीक्षा शुक्रवारपासून सुरू होत आहे

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेतली जाणारी इयत्ता दहावी, बारावीची परीक्षा शुक्रवारपासून सुरू होत आहे. राज्यातील १ लाख ३७ हजार ९०२ विद्यार्थ्यांनी दहावी तर ९५ हजार ८३२ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरले आहे.राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेतली जात आहे. दहावीची परीक्षा २६ सप्टेंबर ते ११ आॅक्टोबर आणि बारावीची परीक्षा २६ सप्टेंबर ते २० आॅक्टोबर या कालावधीत होणार आहे. भाषा विषयांसाठी २० गुणांची तोंडी परीक्षा व ८० गुणाची लेखी परीक्षा असेल. पर्यावरण हा विषय अनिवार्य असून, त्याची परीक्षा शाळा व महाविद्यालय स्तरावर घेतली जाणार आहे.दहावीच्या विद्यार्थ्यांची इंग्रजी (प्रथम भाषा) आणि इंग्रजी (द्वितीय व तृतीय भाषा) या विषयांची परीक्षा एकाच दिवशी एकाच सत्रामध्ये ठेवण्यात आली आहे. श्रेणीसुधार योजनेंतर्गत (क्लास इम्प्रुमेंट स्कीम) प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी पूर्वी प्रविष्ट झालेल्या सर्व विषयांची लेखी परीक्षा द्यावयाची असून, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा नव्याने देणे बंधनकारक आहे. (प्रतिनिधी)