शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

तंबाखूमुक्तीसाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक - सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 02:06 IST

सरकारने कितीही कारवाई केली तरी, नागरिकांनी स्वत:हून तंबाखूचा त्याग करणे आवश्यक आहे. आणि असे होईल तेव्हाच राज्य तंबाखूमुक्त होईल, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले

मुंबई : सरकारने कितीही कारवाई केली तरी, नागरिकांनी स्वत:हून तंबाखूचा त्याग करणे आवश्यक आहे. आणि असे होईल तेव्हाच राज्य तंबाखूमुक्त होईल, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. संपूर्ण राज्य तंबाखूमुक्त होत नाही; तोवर राज्यात तंबाखूमुक्त मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.सलाम मुंबई फाउंडेशन, नरोत्तम सेखसरिया फाउंडेशन यांच्या वतीने नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये तंबाखू नियंत्रणासाठी कार्यरत असलेल्या संस्थेसह व्यक्तींच्या कामास पाठिंबा देण्यास आणित्यांच्या कार्याच्या गौरवाकरिताआयोजित कार्यक्रमात सुप्रिया सुळे बोलत होत्या.सुप्रिया म्हणाल्या, तंबाखूसेवनाच्या घातक परिणामाची जाणीव करून देणाऱ्या जाहिराती सर्वत्र दिसून येतात. तरीदेखील राज्य तंबाखूमुक्त होताना दिसून येत नाही. यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वत: पुढाकार घेऊन तंबाखू खाणे आणि खाण्यापासून रोखले, तरच राज्यात तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी होईल.प्रतापगढमधील तरुण चेतना, छत्तीसगढमधील जनस्वास्थ सहयोग, मध्य प्रदेशातील सटाणा दीनदयाल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि जालना निर्माण विकास संस्था या स्वयंसेवी संस्थांचा या वेळी गौरव करण्यात आला. तसेच धुळे येथील डॉ. सतीश पाटील, सांगली येथील लक्ष्मण शिंदे, मुंबईतील वर्षा विद्या विलास, रत्नागिरीमधील सिद्धेश्वर ढोके, कोल्हापूरमधील संजय मोहिते, अमरावतीमधील सुरेश रहाटे, यवतमाळ येथील चंद्राबोधी घायवटे, अवधूत वानखेडे, नंदुरबार येथील मल्लिनाथ कलशेट्टी यांचाही गौरव करण्यात आला. या वेळी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि अभिनेता अंकित मोहन उपस्थित होते.