शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
6
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
7
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
8
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
9
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
10
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
11
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
12
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
13
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
14
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
15
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
16
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
17
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
18
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
19
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
20
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी

तंबाखूमुक्तीसाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक - सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 02:06 IST

सरकारने कितीही कारवाई केली तरी, नागरिकांनी स्वत:हून तंबाखूचा त्याग करणे आवश्यक आहे. आणि असे होईल तेव्हाच राज्य तंबाखूमुक्त होईल, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले

मुंबई : सरकारने कितीही कारवाई केली तरी, नागरिकांनी स्वत:हून तंबाखूचा त्याग करणे आवश्यक आहे. आणि असे होईल तेव्हाच राज्य तंबाखूमुक्त होईल, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. संपूर्ण राज्य तंबाखूमुक्त होत नाही; तोवर राज्यात तंबाखूमुक्त मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.सलाम मुंबई फाउंडेशन, नरोत्तम सेखसरिया फाउंडेशन यांच्या वतीने नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये तंबाखू नियंत्रणासाठी कार्यरत असलेल्या संस्थेसह व्यक्तींच्या कामास पाठिंबा देण्यास आणित्यांच्या कार्याच्या गौरवाकरिताआयोजित कार्यक्रमात सुप्रिया सुळे बोलत होत्या.सुप्रिया म्हणाल्या, तंबाखूसेवनाच्या घातक परिणामाची जाणीव करून देणाऱ्या जाहिराती सर्वत्र दिसून येतात. तरीदेखील राज्य तंबाखूमुक्त होताना दिसून येत नाही. यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वत: पुढाकार घेऊन तंबाखू खाणे आणि खाण्यापासून रोखले, तरच राज्यात तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी होईल.प्रतापगढमधील तरुण चेतना, छत्तीसगढमधील जनस्वास्थ सहयोग, मध्य प्रदेशातील सटाणा दीनदयाल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि जालना निर्माण विकास संस्था या स्वयंसेवी संस्थांचा या वेळी गौरव करण्यात आला. तसेच धुळे येथील डॉ. सतीश पाटील, सांगली येथील लक्ष्मण शिंदे, मुंबईतील वर्षा विद्या विलास, रत्नागिरीमधील सिद्धेश्वर ढोके, कोल्हापूरमधील संजय मोहिते, अमरावतीमधील सुरेश रहाटे, यवतमाळ येथील चंद्राबोधी घायवटे, अवधूत वानखेडे, नंदुरबार येथील मल्लिनाथ कलशेट्टी यांचाही गौरव करण्यात आला. या वेळी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि अभिनेता अंकित मोहन उपस्थित होते.