शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

घरात घुसून अज्ञात मारेक-यांनी बँक व्यवस्थापकाची गळा चिरून केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:36 IST

घरात घुसून अज्ञात मारेक-यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखाव्यवस्थापकाची गळा चिरून निर्घृण हत्या केली. सातारा परिसरातील छत्रपतीनगरात शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली.

औरंगाबाद : घरात घुसून अज्ञात मारेक-यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखाव्यवस्थापकाची गळा चिरून निर्घृण हत्या केली. सातारा परिसरातील छत्रपतीनगरात शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली.जितेंद्र नारायण होळकर (४७) असे मृताचे नाव आहे. मूळचे कांबी (ता. शेवगाव, जि. अहमदनगर) येथील रहिवासी असलेले होळकर बँकेच्या शेकटा (ता. पैठण) शाखेत कार्यरत होते. त्यांची पत्नी भाग्यश्री या जिल्हा परिषदेत कार्यालयीन अधीक्षक आहेत. त्यांची मोठी मुलगी प्रवरासंगम (जि.नगर) येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेते. तर, नववीत शिकणारा पंधरा वर्षांचा मुलगा आणि होळकर पती-पत्नी छत्रपतीनगरात राहतात.शुक्रवारी मध्यरात्री होळकर यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून मुलासह वेगळ््या खोलीत झोपलेल्या भाग्यश्री यांना जाग आली. त्यांनी पतीच्या खोलीकडे धाव घेतली मात्र, त्यांच्याच खोलीचा दरवाजा कुणीतरी बाहेरून लावला होता.पाठक यांनी भाग्यश्री यांच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि ते सर्वजण शेजारच्या खोलीत डोकावले तेव्हा जितेंद्र यांची गळा चिरून हत्या केल्याचे त्यांना दिसले.मध्यरात्री ही घटना घडाल्याने विभागात एकच खळबळ उडाली.