शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

दर्जा देण्याआधीच निवडणुका

By admin | Updated: March 9, 2015 02:00 IST

नगरपालिका, नगरपंचायतींचा दर्जा मिळावा म्हणून जिल्ह्यातील अनेक पात्र ग्रामपंचायतींनी ठाणे जिल्हा परिषदेकडे अर्ज पाठवले होते.

सुरेश लोखंडे, ठाणेनगरपालिका, नगरपंचायतींचा दर्जा मिळावा म्हणून जिल्ह्यातील अनेक पात्र ग्रामपंचायतींनी ठाणे जिल्हा परिषदेकडे अर्ज पाठवले होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांपूर्वी ते राज्य सरकारकडे पाठवून निर्णय घेणे आवश्यक होते. मात्र त्यातील बहुतेक ठराव जिल्हा परिषदेत अद्याप धूळखात पडून आहेत आणि त्यामुळेच जि.प. निवडणुकांवर ग्रामपंचायतींनी बहिष्कार टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींचे नगरपालिका, नगरपंचायतीत रूपांतर करण्याच्या मागणीसाठी मतदारांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ५५ गटांपैकी सुमारे ४७ गटांमध्ये तर ५ पंचायत समित्यांच्या ११० गणांपैकी ९९ गणांमध्ये निवडणुका होऊ शकल्या नाहीत. या जागांवर येत्या सहा महिन्यांत निवडणुका घेतल्या जाणार आहेत. पण त्या आधी नगरपालिका, नगरपंचायतींच्या स्थापनेचा निर्णय होणे अपेक्षित आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत सरकारकडे ठराव जाणेदेखील गरजेचे होते. पण हे प्रस्ताव अद्याप जिल्हा परिषदेतच असल्याचे निदर्शनात आले आहे.