शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

मडगावसाठी आठ फेऱ्या

By admin | Updated: May 18, 2015 04:18 IST

कोकण रेल्वे प्रवाशांना मध्य रेल्वेकडून चांगलाच दिलासा देण्यात आला आहे. सध्या गर्दीचा हंगाम असल्याने मडगावपर्यंत आणखी आठ विशेष

मुंबई : कोकण रेल्वे प्रवाशांना मध्य रेल्वेकडून चांगलाच दिलासा देण्यात आला आहे. सध्या गर्दीचा हंगाम असल्याने मडगावपर्यंत आणखी आठ विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. 0१00५ ट्रेन एलटीटीहून २३ मे आणि ३0 मे रोजी 00.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी मडगाव येथे ११.३0 वाजता पोहोचेल. 0१00६ ट्रेन त्याच दोन दिवशी मडगावहून १२.३0 वाजता सुटेल आणि एलटीटी येथे २३.४५ वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक 0१0४५ एलटीटीहून २४ आणि ३१ मे रोजी 0१.१0 वाजता सुटून मडगाव येथे १२.३0 वाजता पोहोचेल. 0१0४६ ट्रेन याच दोन दिवशी मडगाव येथून १६.00 वाजता सुटून एलटीटी येथे ३.३0 वाजता पोहोचेल. त्यांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिविम आणि करमाळी स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. १७ मे पासून तिकीट विक्री होणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.