शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

वसईमधून चार दिवसांत आठ जण बेपत्ता

By admin | Updated: October 20, 2016 05:30 IST

वसई तालुक्यात गेल्या चार दिवसात तब्बल आठ जण बेपत्ता झालच तक्रारी विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाल्या

विरार : वसई तालुक्यात गेल्या चार दिवसात तब्बल आठ जण बेपत्ता झालच तक्रारी विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाल्या आहेत. अवघ्या आठ महिन्यात सातशेच्या आसपास बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता होणाऱ्यांमध्ये अल्पवयीन शाळकरी मुलांचें प्रमाणं जास्त असल्याचे समोर आले आहे.नालासोपारा पूर्वेकडील गणेशनगर मधील आरती मकवाना (१५) ही मुलगी शनिवारी सकाळी कॉलेजला गेली होती. ती गेल्या दोन दिवसापासून घर परतली नसल्याने तिचे वडिल महेश मकवाना यांनी तुळींज पोलीस ठाण्यात पळवून नेल्याची तक्रार केली आहे.विरार पूर्वेकडील जीवदानीपाडा येथे राहणारा महेंद्र जाधव (१५) रविवारी बेपत्ता झालची तक्रार त्याच्या आईने दिली. विरार पूर्वेला असलेल्या गुरुनाथ नगरमध्ये राहणाऱ्या सुशील सुखलाल राठोड यांची मेहुणी नीलम शर्मा (१७) ही सोमवारी दुपारी बेपत्ता झाल्याची तक्रार विरार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. तसेच नारायणनगरमधील सविता गौतम (१५) ही मुलगी सोमवारी शाळेत गेलेली मुलगी घरी परत न आल्याची तक्रार तुळींज पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेली आहे. नालासोपारा पूर्वेकडील आचोळे परिसरात राहणाऱ्या राजशेखर पाल यांचा सतीश पाल (१४) हा मुलगा शेजारीच असलेल्या सौरभ राजबली गौड (१३) आणि सत्यम कलबहादूर सिंग (१२) या दोन मुलांबरोबर खेळत होता. रविवारी अचानक तिघेही बेपत्ता झाले आहेत. तर विरार पूर्वेला असलेल्या गुरुकृपा नगर मधील जिपीका पांचाळ (१५) ही शाळकरी मुलगी सोमवारी शाळेत जाण्यासाठी गेली ती परत न आलची तक्रार तिची आई लीना पांचाळ यांनी विरार पोलीस ठाण्यात केली आहे. (वार्ताहर)