शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

वसईमधून चार दिवसांत आठ जण बेपत्ता

By admin | Updated: October 20, 2016 05:30 IST

वसई तालुक्यात गेल्या चार दिवसात तब्बल आठ जण बेपत्ता झालच तक्रारी विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाल्या

विरार : वसई तालुक्यात गेल्या चार दिवसात तब्बल आठ जण बेपत्ता झालच तक्रारी विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाल्या आहेत. अवघ्या आठ महिन्यात सातशेच्या आसपास बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता होणाऱ्यांमध्ये अल्पवयीन शाळकरी मुलांचें प्रमाणं जास्त असल्याचे समोर आले आहे.नालासोपारा पूर्वेकडील गणेशनगर मधील आरती मकवाना (१५) ही मुलगी शनिवारी सकाळी कॉलेजला गेली होती. ती गेल्या दोन दिवसापासून घर परतली नसल्याने तिचे वडिल महेश मकवाना यांनी तुळींज पोलीस ठाण्यात पळवून नेल्याची तक्रार केली आहे.विरार पूर्वेकडील जीवदानीपाडा येथे राहणारा महेंद्र जाधव (१५) रविवारी बेपत्ता झालची तक्रार त्याच्या आईने दिली. विरार पूर्वेला असलेल्या गुरुनाथ नगरमध्ये राहणाऱ्या सुशील सुखलाल राठोड यांची मेहुणी नीलम शर्मा (१७) ही सोमवारी दुपारी बेपत्ता झाल्याची तक्रार विरार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. तसेच नारायणनगरमधील सविता गौतम (१५) ही मुलगी सोमवारी शाळेत गेलेली मुलगी घरी परत न आल्याची तक्रार तुळींज पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेली आहे. नालासोपारा पूर्वेकडील आचोळे परिसरात राहणाऱ्या राजशेखर पाल यांचा सतीश पाल (१४) हा मुलगा शेजारीच असलेल्या सौरभ राजबली गौड (१३) आणि सत्यम कलबहादूर सिंग (१२) या दोन मुलांबरोबर खेळत होता. रविवारी अचानक तिघेही बेपत्ता झाले आहेत. तर विरार पूर्वेला असलेल्या गुरुकृपा नगर मधील जिपीका पांचाळ (१५) ही शाळकरी मुलगी सोमवारी शाळेत जाण्यासाठी गेली ती परत न आलची तक्रार तिची आई लीना पांचाळ यांनी विरार पोलीस ठाण्यात केली आहे. (वार्ताहर)