शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

ईबीसीची मर्यादा अडीच लाख

By admin | Updated: July 24, 2015 02:32 IST

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईबीसी) घटकातील पात्र विद्यार्थ्यांकरिता सध्या असलेली एक लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढवून

मुंबई : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईबीसी) घटकातील पात्र विद्यार्थ्यांकरिता सध्या असलेली एक लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढवून अडीच लाख रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. सतीश चव्हाण, धनंजय मुंडे यांनी याबाबत नियम ९३ अन्वये सूचना दिली होती. ईबीसी विद्यार्थ्यांना या योजनेत खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालयात शासकीय कोट्यातून प्रवेश घेतल्यावर शैक्षणिक शुल्काच्या ५० टक्के रकमेची प्रतिपूर्ती केली जाते. यापुढे ही उत्पन्न मर्यादा अडीच लाख असेल.या योजनेंतर्गत २०११-१२ ते २०१४-१५ या कालावधीत ३३ हजार ६१६ विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे. वसंतराव नाईक व मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत याच कालावधीत एकूण १०,६०० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे.(विशेष प्रतिनिधी)