शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू

By admin | Updated: December 25, 2016 22:04 IST

११ वीच्या वर्गात शिक्षण घेणारे तीन विद्यार्थी थोडगा येथील साठवण तलावात पोहण्यासाठी रविवारी दुपारी ३़३० वाजण्याच्या सुमारास गेले

ऑनलाइन लोकमतअहमदपूर, दि. 25 - अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयात ११ वीच्या वर्गात शिक्षण घेणारे तीन विद्यार्थी थोडगा येथील साठवण तलावात पोहण्यासाठी रविवारी दुपारी ३़३० वाजण्याच्या सुमारास गेले होते. तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने यात दोघांचा बुडून मृत्यू झाला.महात्मा गांधी विद्यालयात अबरार अहमद निसार शेख (वय १६, रा़ भाग्यनगर, अहमदपूर), मंगेश राजकुमार बावणे (वय १६, रा़ लातूररोड) व अमत प्रकाश सिंघवी हे तिघेजण ट्युशनचा वर्ग सुटल्यानंतर रविवारी दुपारी स्कूटीवरून थोडगा येथील साठवण तलावात पोहण्यासाठी गेले होते़ अबरार अहमद निसार शेख व मंगेश राजकुमार बावणे हे दोघेच तलावात उतरले़ तर अमत सिंघवी हा पोहता येत नसल्यामुळे पाळूवर बसून होता़ पोहत असताना अचानक अबरार आणि राजकुमार पाण्यात बुडू लागले़ दरम्यान, अमतने आरडा ओरड केली़ यावेळी तलावानजीक असलेले गणेश केंद्रे, अंगद मुंडे धावून आले़ या दोघांनी बुडत असलेल्या अबरार व मंगेशला वाचविण्याचा प्रयत्न केला़ मात्र तोपर्यंत हे दोघेही पाण्यात खोलवर बुडाले होते.दरम्यान, अहमदपूर नगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण केले़ रियाज पठाण, अजितकुमार, प्रकाश जाधव, कैलास सोनकांबळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तलावातील पाण्यातून अबरार शेख आणि राजकुमार बावणे या दोघांचे प्रेत बाहेर काढले. अहमदपूर येथील ग्रामीण रूग्णालयात प्रेतांचे शवविच्छेदन करण्यात आले़ याबाबत अहमदपूर पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़