शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

Maharashtra Election 2019; शेतकºयांच्या तळतळाटामुळे काँग्रेस पक्ष होणार नामशेष : पाशा पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 12:18 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण विधानसभा मतदारसंघात सभा

ठळक मुद्दे-  राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल सोलापूर दौºयावर- दक्षिण विधानसभेचे भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थ सभा- काँग्रेस व राष्ट्रवादीवर केली पटेल यांनी जोरदार टीका

मंद्रुप : काँग्रेसने गेल्या सत्तर वर्षांत शेतीमालाला कधीच योग्य भाव दिला नाही. त्यामुळे कर्जबाजारी होऊन हजारो शेतकºयांनी आत्महत्या केल्या.  शेतकºयांचा तळतळाट लागल्यानेच देशभरात काँग्रेस नामशेष होत आहे, असे प्रतिपादन राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांनी येथे बोलताना केले.

औज मंद्रुप व होटगी येथे दक्षिण सोलापूर विधानसभेचे भाजपचे उमेदवार सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाशाभाई पटेल बोलत होते.  

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आपल्या भाषणात गेल्या पाच वर्षांत दक्षिण सोलापूरसाठी साडेचौदाशे कोटींचा निधी आणल्याचे सांगितले.  काँग्रेसने देशभरात ७२ हजार कोटींची कर्जमाफी दिली. आम्ही शेतकºयांना सरसकट दीड लाखाची कर्जमाफी दिली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्याला  प्रगतीपथावर नेण्यासाठी साथ द्या असे आवाहन केले.

यावेळी सभापती सोनाली कडते, आप्पासाहेब पाटील, रामाप्पा चिवडशेट्टी, हणमंत कुलकर्णी, मळसिद्ध मुगळे, शिरीष पाटील, मौलाली मकानदार, उपसभापती संदीप टेळे, जि. प. सदस्य प्रभावती पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भीमाशंकर नरसगोंडे, शिवानंद दरेकर, शशिकांत दुपारगुडे, मळसिद्ध मुगळे, गौरीशंकर मेंडगुदले, प्रशांत कडते, सुशीला ख्यामगोंडे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकSubhash Deshmukhसुभाष देशमुखPoliticsराजकारणPasha Patelपाशा पटेल