शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

रसायनांच्या उग्र वासामुळे नेरूळमध्ये खळबळ, गॅसगळतीच्या भीतीने नागरिक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 03:13 IST

नेरूळ परिसरामध्ये शनिवारी रात्री केमिकलच्या उग्र वासामुळे खळबळ उडाली होती. गॅसगळतीच्या भीतीने सेक्टर ८ व १० मधील शेकडो नागरिक रोडवर जमा झाले होते. अखेर एमआयडीसीतील दूषित पाणी नाल्यात सोडल्याने ही दुर्गंधी पसरल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

नवी मुंबई : नेरूळ परिसरामध्ये शनिवारी रात्री केमिकलच्या उग्र वासामुळे खळबळ उडाली होती. गॅसगळतीच्या भीतीने सेक्टर ८ व १० मधील शेकडो नागरिक रोडवर जमा झाले होते. अखेर एमआयडीसीतील दूषित पाणी नाल्यात सोडल्याने ही दुर्गंधी पसरल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.सेक्टर १० मध्ये गॅसगळतीमुळे वास येवू लागल्याने मध्यरात्री भीतीचे वातावरण पसरले. प्रत्येक सोसायटीमधील नागरिकांनी एकत्र येवून घरोघरी जावून कोठे गॅसगळती झाली आहे का याची पाहणी सुरू केली.कोणतीही दुर्घटना होवू नये यासाठी नागरिकांनी अग्निशमन दलाला याविषयी माहिती दिली. सेक्टर ८ व १० मध्ये सर्वत्रच वास येत असल्याने तो गॅस गळतीचा नसून एमआयडीसीतील रसायनमिश्रित पाणी नाल्यात सोडल्याने येत असल्याचे निदर्शनास येताच सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.शनिवार व रविवार महापालिकेला व इतर शासकीय आस्थापनांना सुटी असल्यामुळे काही कारखानदार दूषित पाणी नाल्यात सोडतात. शनिवारीही रसायनमिश्रित पाणी नाल्यात सोडल्यामुळे हा प्रकार घडला आहे. या प्रकाराची चौकशी करण्यात यावी व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी माजी विरोधी पक्ष नेते दिलीप घोडेकर यांनी केली आहे.>नेरूळमध्ये गॅस गळतीप्रमाणे वास येवू लागल्याने खळबळ उडाली होती. परंतु प्रत्यक्षात रसायनमिश्रित पाणी नाल्यात सोडल्याने हा प्रकार घडला होता. याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आम्ही केली आहे. - दिलीप घोडेकर, माजी विरोधी पक्षनेते