शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

भीतीने साखर निर्यातीवर कर

By admin | Updated: June 21, 2016 03:50 IST

साखरेचे दर ५० रुपयांच्या पुढे जातील, या भीतीपोटी केंद्र सरकारने निर्यातीवर २० टक्के कर लावला आहे. मध्यंतरी निर्यात अनुदान बंद केले त्यानंतर निर्यात कराच्या रूपाने केंद्राने

कोल्हापूर : साखरेचे दर ५० रुपयांच्या पुढे जातील, या भीतीपोटी केंद्र सरकारने निर्यातीवर २० टक्के कर लावला आहे. मध्यंतरी निर्यात अनुदान बंद केले त्यानंतर निर्यात कराच्या रूपाने केंद्राने कारखानदारांना दुसरा झटका दिल्याने साखर उद्योगासमोरील अडचणी वाढणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. साखरेचे दर पडल्याने केंद्र सरकारने हंंगाम सुरू असताना प्रत्येक कारखान्याला एकूण उत्पन्नाच्या १२ टक्के साखर निर्यात करण्याची सक्ती केली. निर्यात न करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याचा इशारा देत निर्यात करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून प्रतिटन ४५ रुपये दिले. त्यानुसार राज्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी आपल्या कोट्याची साखर निर्यात केली आहे. हंगामात बऱ्यापैकी साखर निर्यात झाल्याने आता निर्यातीसाठी फारशी साखर नाही तरीही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रतिक्विंटल ३२०० ते ३३०० रुपये दर आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन महिन्यांत २-३ लाख टन साखर निर्यात होऊ शकली असती. त्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवर होऊन साखरेला चांगला दर मिळाला असता. आता किरकोळ बाजारात ३६ रुपये प्रतिकिलोवर साखर स्थिर आहे. निर्यात रोखली नसती तर फार तर हा दर ४० रुपयांपर्यंत गेला असता. परंतु रमजान महिना सुरू आहे, डाळीबरोबर साखरेचे दर वाढले तर सरकारसमोरील अडचणी वाढतील, या भीतीपोटीच २० टक्के निर्यात कर लावण्याचा निर्णय घेतल्याचे साखर तज्ज्ञांचे मत आहे. (प्रतिनिधी)